बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका
बार्शी /प्रतिनिधी – शहरातील खड्डेमय रस्ते, त्यामुळे वाढलेली धूळ व धुळग्रस्तपणा, अपुरी व सदोष गटारव्यवस्था, यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक असे बार्शीतील प्रश्न आता थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर व इब्राहिम खान यांनी अॅड.असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतांना दिवाणी न्यायालयाने परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार स्पष्ट…