Headlines

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

शेतकर्‍यांसाठी मागर्दशक ठरतेय – शेतकरी मित्र केंद्र

फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकर्‍यांना केले जाते मार्गदर्शन , शिवार फाउंडेशन आणि  व्यंकटेश  महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना या केंद्रामार्फत सल्ला व मार्गदर्शन केले जाते.याचा फायदा या शेतकऱ्यांना होत आहे.महाविद्यालयात येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्याला या शेतकरी मित्र केंद्राचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या अडी –अडचणी सोडविण्यासाठी या केंद्राची मदत…

Read More

खरिपाच्या सोयाबीन बियाण्यांसाठी नोंदणी करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन

    उस्मानाबाद :- खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे. सोयाबीन बियाणे चा तुटवडा होणार का?, नोंदणी कशी करावी , किंमत किती असेल? ईत्यादी प्रश्न शेतकर्‍यांच्या मनात आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना महाबीज कडून केल्या आहेत.       सध्या कोरोनाचा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी व इतर सर्वांच्या सुरक्षिततेचा…

Read More

चिंताग्रस्त ,तणावग्रस्त शेतकरी करतायेत शिवार हेल्पलाइन ला फोन

 मार्च महिन्यात शिवारकडे २५० शेतकऱ्यांचे फोन   बँक ऑफ महाराष्ट्र च्या ओ.टी.एस. योजनेबद्दल सर्वाधिक १०३ फोन  उस्मानाबाद :- कर्जमाफीचा लाभ आम्हाला भेटेल का? शेतरस्त्यांची प्रचंड अडचण आहे, शासनाच्या शेती संदर्भात किती योजना आहेत ? याची माहिती मिळेल का अशा विविध प्रश्नांची विचारणा करणारे २५० फोन शिवार हेल्पलाइन कडे मार्च महिन्यात धडकले आहेत.     आत्महत्येच्या विचाराने…

Read More

बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे शिवार हेल्पलाइनकडुन आवाहन , थकित कर्जदारांसाठी विशेष तडजोड योजना

  उस्मानाबाद :- बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची राज्य समन्वयक असलेली राष्ट्रीयकृत बँक आहे. गेल्या काही वर्षापासून कृषी क्षेत्रावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, पूर, गारपीट ,अतिवृष्टी व इतर बाह्य कारणांमुळे झालेले शेतीचे नुकसान याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड योजना (ओ. टी.एस.) आणली आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी कर्जदारांची शेती कर्जे दि.३१/०३/२०२० रोजी नैसर्गिक…

Read More