Headlines

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर आज शिक्षणमंत्री…

Read More

वाणीचिंचाळे येथे भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी

सांगोला /विशेष प्रतिनिधी – वाणीचिंचाळे येथे मा.आमदार कै.भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महिला बचत गटासाठी महिला सभागृहा्चे व रक्तदान शिबीराचे फित कापून चंद्रकांत देशमुख,डॉ बाबासाहेब देशमुख, जेष्ठ नेते संगम धांडोरे,जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले, तसेच उपसभापती नारायण जगताप ,गटविकास अधिकारी संतोष राऊत,युवक…

Read More

सांगोला येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम संपन्न

सांगोला -10आँगस्ट 2021रोजी सांगोला येथील नवीन भाजी मंडई(आठवडे बाजार) येथे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय सांगोला व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगोला यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अँड श्री शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन फित कापून करण्यात आले. महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये…

Read More

मोदींना शेवटचा शेती उद्योग हा भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे- कॉम्रेड ठोंबरे तानाजी

बार्शी – मोदींना शेवटचा उद्योग शेती उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात घ्यायचा आहे यासाठी मोदींची गडबड आहे. स्वतःची नावे देण्यासाठी ते काम करत आहेत. भांडवलदारांचा हस्तक म्हणून त्यांची ही भूमिका आहे. भांडवली व्यवस्था क्रुर करून फसवेगिरी करणे हा त्यांचा उद्योग आहे. चळवळीतील काम करणाऱ्या व्यक्ती पेगासेस च्या मदतीने लक्ष ठेवणे. श्रमिकांच्या नेत्यांना जेलमध्ये कोंडून मारून टाकणे हे…

Read More

जाणून घ्या सगळी माहिती, ई-रुपी या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी

सोलापूर,दि.23: यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित…

Read More
rainforest during foggy day

अतिवृष्टी मध्ये पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ विमा कंपनीकडे दावा करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन ७२ तासाच्या आत दावा करण्याची अट

उस्मानाबाद :- गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोना च्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते/बियाणे चे दर इत्यादी विषय बळीराजा मागे हात धुवून लागले आहेत. पेरणी झाली की पावसाने उघडीप दिली आणि अचानक उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पाडोळी (आ.), सलगरा, ईटकळ,…

Read More
शेळी आणि दुधाळ जनावरांच्या वाटप योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

शेळी आणि दुधाळ जनावरांच्या वाटप योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.5: जिल्हा परिषद सोलापूरच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षामध्ये विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी केले आहे.

Read More

प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचे शतक करुन गाव देवराई करा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात इतिहास घडेल- सयाजी शिंदे पुणे -जांभुळ,चिंच,आवळा अशी 500 झाडे लावून पाच वर्ष जपली तर ते गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. या भुमीवर वाईट झाड जन्माला येत नाही ते कशासाठी व कुणासाठी तरी उपयोगी पडतात फक्त गावात झाडे लाऊन ती जपा असे आवहान सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. सरपंच…

Read More

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी

सांगली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या कृषी दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून सोने काढणारा शेतकरी याचा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज पलूस येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चार शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे…

Read More