Headlines

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध भारत बंद, सोलापूर बंद यशस्वी करा! माकपाचे आवाहन!

सोलापूर :- केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक जनता विरोधी प्रतिगामी धोरणे जाणीवपूर्वक अमलात आणत आहेत. हे देशासाठी अत्यंत घातक व अधोगतीकडे नेण्याचे द्योतक आहे. लाखो टन धान्य असूनही रास्तधान्य व्यवस्था जमीनदोस्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव अत्यल्प असताना पेट्रोल-डीझेलची अनियंत्रित दरवाढ करण्यात आली. यापासून सरकारला २५ लाख कोटी रुपये नफा झाला. परंतु…

Read More

बार्शी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी , शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ

बार्शी/हनुमंत गायकवाड – अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बार्शी शहर व तालुक्यात वरुणराजा मनसोक्त बरसला आहे. आज पहाटे पासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने पांगरी ,पाथरीसह चहुबाजूचा परिसर जलमय झाला आहे. पाथरी लघु प्रकल्प साठवण तलाव ओसंडून वाहत आहे. पाथरी भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला होता.पावसाच्या आशेवर बळीराजाने पेरणीची कामे उरकून घेतली होती. अत्यल्प पावसावर पिके…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या बैठकीत २७ सप्टेंबरचा भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक

मुंबई/प्रतिनिधी – संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांविरुद्ध २७ सप्टेंबरला भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक दिली आहे. महाराष्ट्रात हा बंद यशस्वी करण्यासाठी काल २० सप्टेंबरला मुंबईत भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे राज्यातील भाजप-विरोधी राजकीय पक्ष व जनसंघटनांची बैठक झाली. त्यात शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, युवा, शिक्षक,…

Read More

कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे -प्राचार्य साहेबराव देशमुख

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम करून आपला देश प्रगतीपथावर न्यायचा आहे कोरोना पूर्वी आपल्या भारताचा  जीडीपी दर दहा इतका होता  मात्र कोरोनाचे संकट आले आणि आपल्या देशाचा जीडीपी दर हा  वजा तीन झाला मात्र आपल्या भारतातील शेतमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपल्या देशाचा   जीडीपी दर अधिक तीन आहे त्यामुळे…

Read More

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

सोलापूर : माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणीस जिल्हाधिकरी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई – पीक पाहणी ॲप चालू आहे का ? तुम्ही ॲपवर माहिती भरली का? अशी विचारणाही प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी माढा तालुक्यात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपविषयीची माहिती शेतकऱ्यांना समजावून दिली. श्री….

Read More

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा

लखनऊ / मुजफ्फरपुर – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील नऊ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने रविवारी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या किसान महापंचायत मध्ये 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. किसान महापंचायत नंतर सत्ताधारी भाजपा सहित वेगवेगळ्या राजकीय पक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरुवातीला 25 सप्टेंबर रोजी भारत…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More