27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?
मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत. या कायद्यांची नावे जरी शेतकर्यांना व्यापार…