Headlines

ग्रामस्थांच्या सतर्कतेने कोल्हयास मिळाले जीवनदान

सोमवार – दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता रानमसलेतील शेतकरी भागवत शिंदे आपल्या शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता एक कोल्हा त्यांना बसलेला दिसला. शक्यतो कोल्हा हा एकदम भित्रा प्राणी असतो कुठलंही चाहूल लागताच लगेच पळून जाणारा. परंतु शिंदे यांना पाहिल्यावर देखील तो तिथेच बसला होता. काही वेळानंतर शिंदे आपल्या शेतात पाणी दिल्यानंतर सुद्धा…

Read More

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी…

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More

शेतकर्‍यांना मोफत सात बारा आठ अ चे वाटप

सोलापूर /प्रतिंनिधी – वडाळा महसूल मंडळामध्ये मध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा आठ-अ  प्रिंट काढण्यासाठी 58/60 रुपये खर्च होत होते.  तो खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदती साठी शिवराई फाउंडेशन यांच्याकडून 317 शेतकऱ्यांना सातबारा उतारा,…

Read More

शेतकऱ्यांनी काळजी करू नये, वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार – आमदार राजेंद्र राऊत.

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी तालुक्यात सध्या दररोज सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या ४ मंडलातील ४८ गावांना अतिवृष्टी मधून वगळण्यात आले आहे. याबाबत अनेक तक्रारी व माहिती…

Read More

शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या- रेखा चिकणे

बार्शी /प्रतिंनिधी – शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या.अशी मागणी रेखा चिकणे , भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे  , प्रवीण तुकाराम डोके  यांनी तहसिलदार सुनील शेरखाने यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे…

Read More

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई, दि, ६ : गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना…

Read More

शरद पवारांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही ,वेळप्रसंगी गाडी समोर झोपू , उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैय्या)देशमुख आक्रमक

Read More
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – कृषिमंत्री दादाजी भुसे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – कृषिमंत्री दादाजी भुसे

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद…

Read More

कम्युनिस्ट पक्षाकडून बार्शीत पोस्ट चौकात रस्ता रोको

बार्शी / प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,…

Read More