Headlines

Admin

काहीच महत्वाचं नाही

काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी मजुरांना पायी चालताना त्यांचे हाल पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी भुके ने मेलेले शव पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी पोटशी असलेल्या एका आई चे दुःख पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी लहान अनाथ मुलांची कसरत पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत…

Read More

कुर्डुवाडी मधून कामगार घेऊन रेलवे लखनऊ साठी रवाना

जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना गावी सोडण्यासाठी आज कुर्डुवाडी  येथून लखनौसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. दुपारी अडीच वाजता 1236 प्रवाशांना घेऊन निघालेली ही रेल्वे उद्या रात्री पर्यंत लखनौ येथे पोहोचेल.                                                 …

Read More

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी

 सोलापूर दि. 14 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 54 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 3279 नागरिकांना अशी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी  3333 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून…

Read More

कोरोना पॉझिटिव्ह दोन चिमुकल्यांचा डॉक्टरांनी केला वाढदिवस साजरा

सोलापूर दि. 14: कोरोना विषाणूने बाधित झालेल्या दोन मुलांचा वाढदिवस आज सिव्हिल हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला. यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा तर दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  रुग्णालय, त्यामध्ये कोरोना म्हटलं की तणावाचे वातावरण  दिसून येते. मात्र गुरुवारी सकाळी सिव्हिल रुग्णालयामध्ये वेगळेच वातावरण होते. एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांचे नातेवाईक तिला भेटण्यास रुग्णालयात…

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी डीपीसीमधून चार कोटी 15 लाख रुपये मंजूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

        सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष 2020-21मधून  चार कोटी 15 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत एक कोटी 37 लाख 56 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 7 कोटी…

Read More

जलसाक्षरता केंद्र यशदा च्या वतीने ऑनलाइन संवाद

प्रतिनिधी – पाण्याचे होणारे बाष्पीभवन हीच आजची सर्वात मोठी समस्या आहे.जलसाक्षरता आणि पीकपाणी नियोजन हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. यावर खूप विस्ताराने भर देणे आवश्यक आहे. कृषी आणि सिंचन हे नियत विभाग फार योगदान देताना अभावानेच दिसतात. हे पाहता जलदुत आणि जलसेवक यांचे वरील धुरा महत्वाची ठरणार आहे. शेतातील पिकाला दिलेले आणि साठवूण ठेवलेल्या…

Read More

खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा- जिल्हाधिकारी

        सोलापूर दि. 13 : खासगी दवाखाने तत्काळ सुरु करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना केले.         जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या प्रतिनिधींशी खासगी दवाखाने सुरु करण्याबाबत चर्चा केली. यावेळी विशेष अधिकारी पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, आयएमएचे डॉ. हरिष रायचूर, डॉ. सचिन…

Read More

जिल्ह्यात मनरेगाची 498 कामे सुरु उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांची माहिती

सोलापूर दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ( मनरेगा ) योजने अंतर्गत जिल्ह्यात 498 कामे चालू असून या  कामावर 2982 मजूर काम करीत आहेत, अशी माहिती  रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी आज दिली.  मागेल त्याला काम देणे हे मनरेगाचे मुळ उदिष्ट आहे. मनरेगा अंतर्गत रोजगार देण्याबाबत जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आलेले…

Read More

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी

३ लाख २० हजार पास वाटप २ लाख ५८ हजार व्यक्ती  काँरंटाईन ३ कोटी ८७ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.११ –  लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.            …

Read More

पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

      मुंबई, दि .११ राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व  सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी…

Read More