Headlines

‘सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी…” | tata airbus and safran company project leaves maharashtra ncp leader supriya sule first comment cirticizes eknath shinde government

[ad_1] ‘टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य…

Read More

महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर? | safran group Project shifts from Nagpur mihan to Hyderabad 1185 crores sgy 87

[ad_1] ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद…

Read More

शिंदे सरकारच्या काळात गुजरातला ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला गेले | In last 3 months Maharashtra has lost 4 projects worth Rs 1 lakh 80 thousand crore to other states tata airbus project latest in list scsg 91

[ad_1] महाराष्ट्राच्या हातून मागील तीन महिन्यांमध्ये चार मोठे प्रकल्प निसटले आहेत. या सर्व प्रकल्पांची एकंदर किंमत १ लाख ८० हजार कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे राज्यामधील सत्तांतरणानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केल्यानंतरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातून चार महत्त्वाचे प्रकल्प अन्य राज्यात गेले आहेत. यामुळे राज्यामधील एक लाख नोकऱ्यांची संधीही हिरावली गेली…

Read More

“सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका | eknath khadse criticizes eknath shinde said he is not able to bring ram rajya in maharashtra

[ad_1] भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खडसे यांनी माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा यापूर्वीच केलेला आहे. दरम्यान खडसे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत….

Read More

abdul sattar said wont clear wet drought in maharashtra after heavy rainfall

[ad_1] मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

Read More

ग्रामपंचायत निवडणूक: BJP पहिल्या तर NCP चौथ्या स्थानावर असा प्रश्न विचारताच अजित पवार चिडून म्हणाले, “तुम्हाला कसं…” | Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Ajit Pawar Reacts on Question of bjp number one and ncp 4th in initial counting scsg 91

[ad_1] Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: महाराष्ट्रामधील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहे. ७४ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकींचे प्राथमिक कल हाती आले असून दुपारी दीड वाजेपर्यंत ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहे. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून त्या खालोखाल काँग्रेस,…

Read More

नक्षलवादी समर्थक प्रा. जी. एन साईबाबा व सहका-यांची निर्दोष मुक्तता |Naxalite supporter prof g.n. saibaba Acquittal colleagues nagpur bench

[ad_1] नागपूर : बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व त्याच्या सहकार्यांनी सत्र न्यायालयाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. याप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. न्यायायालने या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. आज शुक्रवारी न्यायालयने प्रा. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली. हेही वाचा…

Read More

विश्लेषण : राज्यात कसे साजरे होणार तृणधान्य वर्ष? आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्ये का महत्त्वाची? | Maharashtra will celebrate this year as year of cereal farming print exp scsg 91

[ad_1] -दत्ता जाधव संयुक्त राष्ट्रांच्या वतीने जगभरात २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात वर्षभराचा कृती आराखडा निश्चित केला आहे, त्याबाबत. तृणधान्य वर्ष म्हणजे नेमके काय? बदललेल्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलत्वाचा सामना करावा लागतो आहे. स्थूलत्वासोबत येणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या अन्य व्याधींचाही सामना करावा लागतो आहे….

Read More

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : महाराष्ट्रा सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार | palghar mob lynching case transferred to cbi maharashtra government given affidavit

[ad_1] पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. तसे शपथपत्र सरकारने न्यायालयात…

Read More

उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोरच मोठी घोषणा, म्हणाले “आता मी…” | uddhav thackeray announces maharashtra tour after dussehra melava

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे ५ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. दादरमधील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेलाही नंतर एकनाथ शिंदे गटाने…

Read More