जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४८ कोटींचा निधी
[ad_1] जालना : जालना शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या अंतर्गत जायकवाडीवरून घेण्यात आलेल्या योजनेसाठी ३५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे आणखी एक अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहराच्या पाणीपुरवठय़ाचा आणखी एक स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या (घाणेवाडी) योजनेतून नवीन जलवाहिनी आणि १५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण…