Headlines

नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या

[ad_1] नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे. धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या…

Read More

महिनाभरात कांदा दरवाढीची शक्यता ; परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत वाढ

[ad_1] पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असून, वाढत्या मागणीमुळे महिनाभरात कांदा दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलोदरम्यान आहेत.   महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी…

Read More

‘लम्पी’मुळे गुरे गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ;  ३० हजारांपर्यंत मदतीचा सरकारचा निर्णय

[ad_1] मुंबई : राज्यात लम्पी आजारामुळे गुरे गमावलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना १६ ते ३० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील सुमारे दीड हजार रीक्त पदे तातडीने तात्पुरत्या  कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यात पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहेत.ओढकाम करणारी…

Read More

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’चे ६३९ कोटी थकीत ; नवा हंगाम तोंडावर, साखर कारखाने ढिम्म 

[ad_1] मुंबई : राज्यातील उसाचे वाढते पीक लक्षात घेऊन यंदाचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली असतानाच शेतकऱ्यांचे मागील हंगामातील ‘एफआरपी’चे ६३९ कोटी रुपये साखर कारखान्यांनी थकविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण ४३ हजार ३१० कोटी…

Read More

राजस्थान अधिवेशनातील निर्णय पायदळी : धानोरकर, धोटे, वारजूरकर कुटुंबांतील दोन सदस्य काँग्रेस प्रतिनिधीपदी

[ad_1] चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राजस्थान येथे झालेल्या अधिवेशनात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा निर्णय पायदळी तुडवला जात आहे. प्रदेश काँग्रेस समितीत प्रदेश प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातून खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे,…

Read More

ajit pawar slams shinde fadnavis government over different social issues zws 70

[ad_1] बीड : सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. मात्र धमक्या देऊन, आमिष दाखवून, फोडाफोडी करून सत्तेवर आलेले सरकार मस्तीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीत. तरुणांना नोकऱ्या नाहीत. एक मुलगा उपमुख्यमंत्र्यांकडे नोकरी मागायला गेला तर त्याच्यावर लाठीमार केला जातो. त्यांचेच आमदार गोळीबार करतात. ही…

Read More

congress will fight all municipal elections alone says maharashtra president nana patole zws 70

[ad_1] नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना त्या लढण्याची संधी मिळायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम आम्ही दूर केला असून नाशिकसह सर्व महापालिकांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस ओबीसी विभागातर्फे रविवारी येथील औरंगाबाद रस्त्यावरील धनलक्ष्मी सभागृहात मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

[ad_1] नगर : मागील महाविकास आघाडी सरकारने अंधाधुंद कारभार करून राज्याला २५ वर्षे मागे नेण्याचे काम केले. केवळ वसुली सरकार म्हणून कार्यरत होते, असा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, रविवारी राहुरीत बोलताना केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. या वेळी विखे यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. बिघाडी व…

Read More

काळय़ा बाजारात विक्रीसाठी जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त 

[ad_1] परभणी : गोरगरीब व सामान्यांसाठी आलेले सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदळाचा साठा करून त्याची काळय़ा बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. दिवसभरात वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी झालेल्या कारवाईत १८५ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे. शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीसह पूर्णा, जिंतूर व गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया…

Read More

..आणि त्यांनी घेतला उसवलेले आयुष्य शिवण्याचा ध्यास

[ad_1] परभणी : पतीच्या निधनानंतर कोसळलेला दु:खाचा डोंगर, मुला- बाळांचे संगोपन- शिक्षणाची अचानक येऊन पडलेली जबाबदारी.. अशा संकटात खचलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास पेरण्याचे काम येथे सुरू असून विधवा, निराधार, परित्यक्ता महिलांना शिवणयंत्राचे प्रशिक्षण देऊन त्यांना आधार देण्याचा संकल्प सध्या तडीस नेला जात आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परित्यक्ता स्वावलंबन संकल्प योजनेच्या माध्यमातून दोन प्रशिक्षण…

Read More