बार्शी /प्रतिंनिधी – शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या.अशी मागणी रेखा चिकणे , भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे , प्रवीण तुकाराम डोके यांनी तहसिलदार सुनील शेरखाने यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की शेतकरी यांनी कर्ज काढून शेतात खर्च केला आहे . आता सणासुदीचे दिवस आले आहेत. हातातोंडाला आलेला घास अतिवृष्टी मुळे पाणयात वाहून गेला. शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या , ओला दुषकाळ जाहिर करून सर्व शेतकरयांना हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत त्वरीत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .नाहीतर शेतकरी आक्रमक होतील व पुढील होणार परिणामास शासन जबाबदार असेल.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
महाराष्ट्र शासनाने अकस्मीक निधीतून शेतकरी यांना तातडीने खातयावर पैसे जमा करावे हि विनंती केली . निवेदनावरती सूर्यकांत गोविंद चिकणे व प्रवीण तुकाराम डोके ,रेखा सूर्यकांत चिकणे यांच्या सह्या आहेत.