Headlines

guardian minister shambhuraj desai praises shinde fadnavis government zws 70

[ad_1] वाई: शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या शंभर दिवसांत आम्ही अनेक जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यासाठी सातशे शासन निर्णय (जीआर) काढले. यपूर्वी कधीही जनतेच्या हिताचे निर्णय निघाले नव्हते, अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री  देसाई यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना, भाजपच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण…

Read More

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Read More

ajit pawar slams shinde fadnavis government over different social issues zws 70

[ad_1] बीड : सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. मात्र धमक्या देऊन, आमिष दाखवून, फोडाफोडी करून सत्तेवर आलेले सरकार मस्तीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीत. तरुणांना नोकऱ्या नाहीत. एक मुलगा उपमुख्यमंत्र्यांकडे नोकरी मागायला गेला तर त्याच्यावर लाठीमार केला जातो. त्यांचेच आमदार गोळीबार करतात. ही…

Read More

balasaheb thorat criticized shinde fadnavis government on fund distribution spb 94

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. राज्य सरकार या निर्णयांचे पुनरावलोकन करणार असून त्यानंतर या कामांना निधी दिला जाईल, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही अनेक महत्त्वाच्या कामांसाठी निधी रोखून ठेवला असल्याने आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

Read More

शिंदे-फडणवीस सरकार पडणार का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले… | BJP leader raosaheb danve statement on shinde fadnavis government after meeting with cm eknath shinde mumbai rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं किंवा हे सरकार अल्पकाळ टिकेल, अशी भाकितं काही राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात आली आहेत. या चर्चांना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर…

Read More

खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले… | Devendra Fadnavis comment on Portfolio distribution of Shinde Fadnavis government pbs 91

[ad_1] शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, त्यानंतरही अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर भाजपा-शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झाला नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात…

Read More

तीन सिंचन योजनांच्या सुधारित खर्चास मान्यता

[ad_1] मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यावर जलसंपदा विभागाच्या विविध योजनांच्या सुधारित खर्चाना मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक मान्यता देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या ५६५ कोटी ८७ लाख रुपये किमतीच्या सुधारित कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बाबूळगाव तालुक्यातील…

Read More

“तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार, कारण…”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठी भविष्यवाणी | Aaditya Thackeray prediction about collapse of new Shinde Fadnavis government pbs 91

[ad_1] शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार आहे,” अशी मोठी राजकीय भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत,…

Read More

कोणते शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाला पात्र? निकष आणि अटी काय? वाचा एका क्लिकवर… | Know what are the criteria of Farmer scheme by CM Eknath Shinde pbs 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. मात्र, ५० हजार रुपयांचे हे आर्थिक साहाय्य प्रत्येकाला मिळणार नाही. याबाबत राज्य सरकारने काही नियम व अटीही घातल्या आहेत. हे नियम व अटी काय? प्रत्येकाला ५०…

Read More

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान ते सवलत दरात वीज, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे १३ महत्त्वाचे निर्णय | Cabinet meeting decision of Eknath Shinde Devendra Fadnavis government pbs 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी (२७ जुलै) राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ…

Read More