Headlines

शरद पवारांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही ,वेळप्रसंगी गाडी समोर झोपू , उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैय्या)देशमुख आक्रमक

Read More

कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद यशस्वी! एमआयडीसी कडकडीत बंद!

सोलापूर दि.२७:- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध सकाळी ७ वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत आदी परिसरातील कारखाने कडकडीत बंद ठेवून कामगार भारत बंद, सोलापूर बंद पाळले. या बंदमध्ये २५ हजार यंत्रमाग कामगार, ६५ हजार विडी कामगार, २५ हजार असंघटीत कामगार, ५ हजार बांधकाम…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

मोबाईल,मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक केली.या व्यक्तीकडून विविध 22 कंपनीचे महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यात मोबाईल सोन्याची मोबाईल चोरी करणारी टोळी…

Read More

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला , बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील घटना

बार्शी/प्रतिनिधी – दिनांक 23 सप्टेंबर रोजी मौजे गुळपोळी येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खंडू हनुमंत काळे यांच्या घरी चोर शिरले होते. कुलपाच्या तोडण्याच्या आवाजाने शेजारच्या शेडमध्ये झोपलेल्या खंडू हनुमंत काळे यांना जाग आली.त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील बाळकृष्‍ण पिसे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व…

Read More

बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बार्शी /प्रतिनिधी – शहरातील खड्डेमय रस्ते, त्यामुळे वाढलेली धूळ व धुळग्रस्तपणा, अपुरी व सदोष गटारव्यवस्था, यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक असे बार्शीतील प्रश्न आता थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर व इब्राहिम खान यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतांना दिवाणी न्यायालयाने परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार स्पष्ट…

Read More

ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून बार्शीतील तरूणींकडून 250 झाडे मोफत वाटप

बार्शी / प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे बळी गेले असल्याने सर्व मृत्य व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्वाची आहे हे महत्व पटवून देण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करीत असलेली शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या काळात सुमारे 250 झाडे नागरिकांना मोफत वाटप करण्याचा संकल्प केला होता. दि. 21 मे…

Read More

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून ऑपरेशन परिवर्तनला सुरुवात

सोलापूर – सोलापूर जिल्ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरून हातभट्टी निर्मिती होत आहे. त्याची विक्री देखील होते. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणाला मुकावे लागते. यासाठी सोलापूर ग्रामीण मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण मध्ये हातभट्टी विक्री व निर्मिती करणारे…

Read More

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने…

Read More