Headlines

shivsena sanjay raut tweet slams ramdas kadam allegations on sharad pawar uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागलं आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार आणि अजित पवारांवर केला. या आरोपांची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा…

Read More

shivsena ramdas kadam slams ajit pawar ncp targets uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दररोज शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना नेत्यांची आणि आमदार-खासदारांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली ही फूट नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. एकीकडे रामदास कदम यांची हकालपट्टी केली…

Read More

shivsena sanjay raut tweet rajbhawan devendra fadnavis eknath shinde photo

[ad_1] राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं असून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं असून…

Read More

sihvsena ayodhya pol slams rebel mla santosh bangar shinde group

[ad_1] गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची ‘गद्दार’ म्हणून अनेक शिवसैनिकांकडून संभावना केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी “गद्दार…

Read More

shivsena sanjay raut slams cm eknath shinde devendra fadnavis

[ad_1] महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्याच शिवसेनेतील बंडखोरांच्या गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन १५ दिवस उलटल्यानंतर देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. आज शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी…

Read More

cm eknath shinde orders mmrda msrdc appoint officers for potholes issue

[ad_1] दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, खड्ड्यांच्या बाबतीत अद्याप कोणताही ठोस तोडगा काढण्यात कोणत्याही सरकारला यश आलेलं नाही. यंदा देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा…

Read More

deputy cm devendra fadnavis mocks opposition leader ajit pawar ncp

[ad_1] गेल्या अडीच वर्षात राज्याच अनेक राजकीय घडामोडी, सत्तानाट्य पाहायला मिळाली आहेत. आधी शिवसेना-भाजपाची तुटलेली युती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा अनपेक्षित शपथविधी, फडणवीसांचं कोसळलेलं सरकार, महाविकास आघाडीची सत्तास्थापना ते थेट गेल्या महिन्याभरात प्रचंड उलथापालथींनंतर शिंदे गट आणि भाजपाचं आलेलं सरकार. या पूर्ण काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शपथविधीवरून टोलेबाजी झालेली अनेकदा पाहायला मिळाली…

Read More

cm eknath shinde mocks shivsena sanjay raut on cabinet expansion

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट फुटून बाहेर पडला आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील अद्याप राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. अर्थात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही….

Read More

cm eknath shinde devendra fadnavis aurangabad osmanabad name change sambhaji nagar

[ad_1] उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या…

Read More

shivsena vijay shivtare mocks sanjay raut targets uddhav thackeray

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतल्याच काही गटांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते, माजी आमदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. शिवसेनेतल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका अनेकजण करत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले असताना आता शिवसेनेतून…

Read More