Headlines

मंत्रिमंडळ विस्तार का गरजेचा? अजित पवार यांनी सांगितलं, “…काय अर्थ आहे” म्हणत शिंदे-फडणवीसांनाही केलं आवाहन | ajit pawar demands quick cabinet expansion criticizes eknath shinde and devendra fadnavis

[ad_1] राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. सध्या शिंदे-फडणवीस हे दोघेच राज्याचे सर्वेसर्वा असून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच कारणामुळे विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात असून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करुन जनहिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर राज्यात मंत्रिमंडळ…

Read More

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… | ajit pawar said there will no mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनाना द्यावा लागला. या सत्तासंघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. दरम्यान, या सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असून हे सरकार उरलेले अडीच वर्ष टीकणार का? राज्यात पुन्हा एकदा मध्यावधी…

Read More

“…तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं,” पत्रकार परिषदेतील ‘त्या’ घटनेनंतर अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांवर टीका | ajit pawar criticizes devendra fadnavis and eknath shinde over mike snatching in press conference

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार हाकत आहेत. शिंदे यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यांच्या सरकारवर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. हे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत…

Read More

“दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक, १६५ आमदारांचं पाठबळ तरी…” मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवार यांचा सणसणीत टोला | ajit pawar criticizes eknath shinde and devendra fadnavis on cabinet expansion

[ad_1] सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे नेतृत्व करत आहेत. मात्र अजूनही त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यात सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जनतेच्या या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यामुळे सध्याच्या समस्या सोडवण्यास अडचणी येत…

Read More