मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादान दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”Vidhanparishad opposition leader Ambadas Danve commented on cabinet explansion of shinde fadanvis government
[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत…