अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचानामे करण्याचे बार्शी तहसीलदारांचे आदेश
बार्शी – अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचानामे करण्याचे बार्शी तहसीलदारांचे आदेश पंचानामे करणाऱ्या कर्मचार्यांची यादी सोबत जोडली आहे.
Breaking Agriculture News Marathi – Read latest agri news update in Marathi for Farming Industry, Businesses and Farmers, Now online at Absnewsmarathi. Agriculture News in Marathi, Marathi news, Marathi agriculture news, news from mumbai, news from pune.
बार्शी – अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचानामे करण्याचे बार्शी तहसीलदारांचे आदेश पंचानामे करणाऱ्या कर्मचार्यांची यादी सोबत जोडली आहे.
सोलापूर : गेल्या दोन तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांनी अधिसूचित पिकाचे नुकसान झाले. असल्यास 72 तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनीस किंवा कृषी विभागास दयावी. नुकसान कळवताना सर्व्हे…
तुळजापूर/अक्षय वायकर – तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा येथील ऋषिकेश पाटील यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरे वाहून गेली आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल…
उस्मानाबाद: -सध्याच्या अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका,…
उस्मानाबाद:- असंख्य अडचणींवर मात करून बळीराजाने यावर्षी खरीप हंगामातील पिके घेतली आहेत. हाती आलेल्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी अपेक्षेने पाहत आहेत. बाजारात वेगवेगळ्या पिकांची आवकही सुरू झाली आहे; पण बाजार भाव हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत, तरीही काही ठिकाणी खरेदी केंद्रावर…
सिंदखेड राजा /बालाजी सोसे – सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद 69.6 मीमी पावसाची नोंद असून सुद्धा परिसरामध्ये दिनांक 20 ते 21/9/2020 रोजी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचं पूर्णपणे नुकसान झाले होतं .त्यानंतर पाऊस थांबल्याने शेती नांगरणी ,कल्टीवेटर ,रोटा अशा प्रकारची शेती ची मशागत करायची आहे. पण पुन्हा काल पळसखेड चक्का परिसरामध्ये परिसरातील काल…
प्रतिंनिधी/अक्षय वायकर – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील हंगरगा, बोरगाव (तु.), नंदगाव, सिंदगाव , कुन्सावळी, सलगरा(मड्डी),अचलेर ,आलूर आदी गावांसह परिसरामध्ये परतीच्या पावसाने आज दमदार हजेरी लावली आहे .तब्बल तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पाणलोट क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली असून परिसरातील सर्व छोटी-मोठी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.या भागांमध्ये मागील काही वर्षापासून खरीप हंगामामध्ये सोयाबिन…
उस्मानाबाद :- यावर्षी बोगस बियाणे, अवकाळी पाऊस, करोनाचे संकट, पिक विमा अशा विविध संकटांना सामोरे जावून अखेर हाताला लागलेल्या पिकाला तरी योग्य भाव व विक्री संदर्भात योग्य साथ मिळावी म्हणून जिल्ह्यातील शेतकरी आ वासून वाट पाहत आहे, त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त ही आहेत. चालू हंगामात सोयाबीन, मूग व उडीद यांची आवक बाजारात सुरू झाली, पण…
शिवार हेल्पलाइनमुळे मला ऍप मध्ये माहिती कशी भरायची याचे मार्गदर्शन मिळाले व मानसिक आधार ही दिला गेला, त्यातून मी समाधानी आहे. -कल्याण नारायण कंकाळ , शेतकरी . रा. चोराखळी ता. कळंब उस्मानाबाद:-जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली व त्यातून पिकाचे प्रचंड नुकसान झाले.पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक…
सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबवायची आहे. यासाठी राज्य शासनाकडून…