Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

रेल्वेत जॉब करण्याची संधी

  मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500+ उमेदवारांची भरती करणार आहे.  मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळेल. ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://rrccr.com 

Read More

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी , लगेच करा अर्ज

  पदाची सविस्तर माहिती –  पदाचे नाव : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (NYV) पदसंख्या : 13206 जागा पात्रता : 10 वी पास वयाची अट : 18 ते 29 वर्षे. वेतन : 5000 रुपये शुल्क : शुल्क नाही. नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2021 वड प्रक्रिया :…

Read More

नेहरू युवा केंद्र, साताराच्या वतीने समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य

  सातारा -नेहरू युवा केंद्र, सातारा (युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार), महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई,  यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कोरेगाव येथे, जिल्ह्याचे युवा अधिकारी गोपी त्तिरी व लेखाधिकारी भानुदास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य घेण्यात आला, यावेळी कोरेगांव पंचायत समिती सभापती श्री राजाभाऊ जगदाळे साहेब, स्वयंम फाउंडेशन चे प्रतिनिधी, मा.अमर…

Read More

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नरेंद्र मोदी सरकार राज्यातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राथमिक तत्त्वावर आवश्यक ती मदत केली जाईल नवी दिल्ली –उत्तराखंड येथील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या या काळात राज्याबरोबर नरेंद्र मोदी सरकार खांद्याला खांदा लावून…

Read More

शेतरस्त्याच्या अडचणीसाठी शेतकरी करतायत शिवार फाउंडेशनला फोन

  शेत रस्त्याच्या अडचणीचे शिवारकडे धडकले २८८ फोन ,  मागील दोन महिन्यात तक्रारींचा पाऊस   उस्मानाबाद:-जिल्ह्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मागील ०६ वर्षातील शिवार संसदच्या अभ्यासातून वेळोवेळी शेत रस्ताचा प्रश्र्न आणि शेतकऱ्याचे मानसिक आरोग्य, त्रस्त शेतकरी समोर आला आहे.  अशातच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान हाती घेतले….

Read More

श्रीपतपिंपरी फाट्‍यावर किसान सभेच्या वतीने रस्ता रोको

   बार्शी /प्रतिनिधी – अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तिन काळे कृषी कायदे रद्द करा, त्यासोबतच शेतकर्‍यांवर होत असलेली दडपशाही थांबली पाहिजे या मुख्य मागण्यासह इतर मागण्या घेऊन आज दिनांक 6 फेब्रुवारी 2021 वार शनिवार रोजी कुर्डवाडी रत्यावरील श्रीपतपिंपरी फाटायेथे रस्ता रोको करण्यात आला.  हा रस्तारोको काॅम्रेड तानाजी ठोंबरे व काॅम्रेड लक्ष्मण…

Read More

512 आर्मी बेस वर्कशॉप मध्ये भरती

पद : 1) Trade Apprentice – 322 जागा शैक्षणिक पात्रता – ITI PASS वय – किमान वय 14 वर्षे. वेतन – 8020 रुपये ते 10312 रुपये 2) Graduate / Diploma Technician – 3 जागा पात्रता – diploma ( Electrical, Electronic, Mechanical) वयाची अट : किमान वय 14 वर्षे. वेतन : 9000 रुपये नोकरी ठिकाण :…

Read More

विद्यार्थी चळवळ काल आज आणि उद्या – एक चिंतन

विद्यार्थी चळवळ काल आज उद्या स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थी चळवळ नामवंत तत्त्ववेत्ता प्लेटो याने अडीच हजार वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की राजकारणाचा गैरवापर करून गोरगरिबांचे शोषण करणारा,अन्याय अत्याचार करणारा ,गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा शासक वर्ग मला मान्य नाही तर विद्यार्थ्यांनीच शिक्षण घेऊन,चिकित्सक राहून राजकारण करावे व अशाच नवतरुणांना गल्लीपासून देशा पर्यंतचे शाषक बनवावे. त्यानंतर…

Read More

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद

            मुंबई दि.११- राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस  कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य, मनोबल उंचाविण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील सर्वांनी आपआपल्या समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा.या  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या  आवाहनास राज्यातील…

Read More

राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई, दि. 11 कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला  आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार…

Read More