Headlines

IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?

[ad_1] मुंबई : आयपीएलचा डंका अखेर वाजलाय. 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली असून सिझन सुरु होण्यापू्र्वीच काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर काही खेळाडू अनेकदा काही कारणास्तव मध्येच आयपीएल सोडून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र आता असा निर्णय घेणं खेळाडूंना महागात पडणार आहे. विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय. BCCI घेणार मोठा निर्णय…

Read More

Ravichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण ‘तो’

[ad_1] मुंबई : भारताचा स्टार आणि दिग्गज स्पिनर आर अश्विन आपल्या घातक गोलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या गोलंदाजीला दिग्गज फलंदाजही घाबरतात. भारतात कसोटी क्रिकेटमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. आर अश्विननं टी 20 क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. अश्विनमुळे मात्र जादुई स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.  आर अश्विनमुळे धोनीच नाही…

Read More

यशस्वी बॉलर म्हटलं जाणाऱ्या यॉर्कर किंग बुमराहच्या नावावरही ‘नकोसा’ रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : IPL मध्ये बरेच चांगली आणि काही वाईट रेकॉर्ड होत असतात. जसे फलंदाजांच्या नावावर रेकॉर्ड होतात तसेच गोलंदाजांच्याही नावावर रेकॉर्ड आहेत. यॉर्कर किंग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराहच्या नावावरही एक अजब रेकॉर्ड आहे.  हा रेकॉर्ड असा आहे जो प्रत्येक बॉलर्स आपल्या नावावर कधीही होऊ नये असं वाटत असेल. असा लाजीरवाणा रेकॉर्ड जसप्रीत…

Read More

83 Movie | वर्ल्ड कप जिंकूनही उपाशीपोटी का झोपले टीम इंडियाचे खेळाडू?

[ad_1] मुंबई : टीम इंडिया कधी 83 वर्ल्ड कप जिंकेल असं जगात कोणालाच वाटलं नव्हतं. हा विश्वास फक्त त्यावेळीचे कर्णधार कपिल देव यांना होता. त्यांनी आपल्या विश्वासाला कायम ठेवलं आणि टीमला विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं. कपिल देव यांची मेहनत फळाला आली आणि टीम इंडियाने 83 चा वर्ल्ड कप जिंकला.  83 सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा काही किस्से…

Read More

83 Movie : जिंकण्याची आशा सोडून हनीमूनचं तिकीट बुक केलं पण जे घडलं ते….

[ad_1] मुंबई : टीम इंडिया 83 चा वर्ल्ड कप जिंकेल अशी कोणालाच आशा नव्हती. पण आशा होती ती कर्णधाराला. त्याच्या एका शब्दावर जोशावर टीम इंडियाला खेळण्याचं बळ मिळालं आणि अखेर निकालही तेवढाच खणखणीत लागला. टीम इंडियाने 83 चा वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण जगाला टीम इंडिया काय चीज आहे ते दाखवून दिलं.  जगभरातील अनेक दिग्गजांची बोलणारी…

Read More

रोहितच्या नेतृत्वामध्ये धोनीच्या खास खेळाडूचं करिअर धोक्यात?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. सध्याची स्थिती पाहता केव्हाही तो संन्यास घेण्याची घोषणा करू शकतो अशी शक्यता आहे. बीसीसीआय या खेळाडूला कोणताही भाव देत नसल्याचं दिसत आहे. शिवाय रोहितच्या नेतृत्वात संधी मिळणंही कमी झालं आहे. स्पर्धा वाढल्याने या खेळाडूला संधी कमी मिळत आहे.  धोनीचा खास खेळाडू असल्याने धोनी…

Read More

रोहित शर्माने विचारलं सारा कुठे आहे, अर्जुन तेंडुलकरनं दिलं असं उत्तर, पाहा VIDEO

[ad_1] IPL 2022 : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याची तयारी सुरू केली आहे.  मुंबई इंडियन्सने सहाव्या दिवसाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) अर्जुन तेंडुलकरसोबत (Arjun…

Read More

Gautam Gambhir | धोनी-विराट नाही, गंभीर या खेळाडूला मानतो All Time Best कॅप्टन

[ad_1] मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचा (Team India Captain) सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. धोनीने टीम इंडियाला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले. धोनीने कॅप्टन म्हणून केलेली कामगिरी कोणत्याही क्रिकेट चाहत्याला विसरता येणार नाही. धोनीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. पण भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर  (Gautam Gambhir) …

Read More

सर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची सूत्र रोहित शर्माच्या हाती आल्यानंतर संघात अनेक बदल झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. रोहित शर्माने अनेक नव्या खेळाडूंनाही संधी दिली. त्याच सोबत जडेजा फुल फॉर्ममध्ये परतल्याचा फायदा टीम इंडियाला झाला.  रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध एका डावात 175 धावांची खेळी केली. शिवाय कसोटी सीरिजमध्ये…

Read More

जगज्जेत्या Team India च्या सर्व खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा; उरला फक्त एक, ओळखलं का तो कोण?

[ad_1] मुंबई : भारतामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या क्रिकेटलया खेळाविषयी नवं काय आणि किती सांगावं अशीच अवस्था. अगदी गल्लीबोळात बॉक्स क्रिकेट खेळणारा असो किंवा मैदानावर फटकेबाजी करणारा कुणी असो, क्रिकेटचा विषय निघाला की इथं सर्वांचं झुकतं माप. (Team india cricket) अशा या खेळाला आणि त्यावर असणाऱ्या प्रेमाचा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चार चाँद लागले जेव्हा महेंद्रसिंह…

Read More