अमरावतीमध्ये कॉलराच्या उद्रेकाची शंका, चौघांचा मृत्यू, ३२२ जणांना लागण
[ad_1] शैलजा तिवले मुंबई : अमरावती जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाल्याचे आढळले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२२ जणांना कॉलराची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यत सात ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागातील पाच डोंगरी आणि कोयलारी या दोन गावांमध्ये दुषित पाण्यामुळे कॉलराचा प्रसार झाला आहे. पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये…