Headlines

अतिवृष्टी, वीजबिल ते कृषीपंप पुरवठा, शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा प्लॅन काय? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं; म्हणाले… | devendra fadnavis gives information about heavy rain electricity bill farmers help planning of state government

[ad_1] राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रपासून ते विदर्भापर्यंत अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्य सरकार ग्रामीण भागातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा…

Read More