Headlines

India Vs West Indies : ‘दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्मला…’, माजी क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. पहिल्या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकबाबत आता पाकिस्तानच्या खेळाडूने मोठं विधान केल आहे. या विधानाची खुप चर्चा रंगलीय.   पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बटने दिनेश कार्तिकने मोठं विधान आलं आहे. “सुदैवाने, दिनेश…

Read More

India Vs West Indies : टीम इंडिया ‘या’ मोठ्या रेकॉर्डची बराबरी करण्याची संधी

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. ही दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. या सोबतच हा विजय़ मिळवून टीम इंडियाला एका मोठ्या रेकॉर्डची बराबरी करण्याची संधी आहे. आता ही संधी टीम इंडिया बळकावते का  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   टीम इंडिया आज वेस्ट…

Read More

पाकिस्तान क्रिकेटपटूला मोठा धक्का, नियम मोडल्याने मिळाली शिक्षा

[ad_1] मुंबई : जगभरात क्रिकेटर आपलं आयुष्य खूप सुखासीन जगण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटर महागड्या गाड्या घेऊन फिरतात. त्यांना मैदानात नियम मोडल्यावर जशी शिक्षा होते तशीच ते सेलिब्रिटी असले तरी समाजात वावरताना नियम मोडल्याने शिक्षा होते. याचं उदाहरण पाकिस्तानातून पाहायला मिळाला.  पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला वेगानं गाडी चालवणं महागात पडलं. गाडी ओव्हरस्पीडमध्ये असल्याने त्याला पोलिसांनी दंड ठोठावला आहे….

Read More

बलात्काराचे आरोप आणि बरंच काही…! प्रसिद्ध अंपायरवर आली शूज विकण्याची वेळ

[ad_1] मुंबई : पाकिस्तानचे असद रौफ हे फार प्रसिद्ध अंपायर राहिलेत. वर्ल्ड कपमध्येही ते अंपायरिंग करताना दिसलेत. मुंबईतील एका मॉडेलसोबतचा त्याचा फोटो व्हायरल झाल्याने भारतात त्यांची फार चर्चा केली गेली. मात्र हे माजी अंपायरने क्रिकेटच्या मैदानापासून पूर्णपणे दुरावलेत. आजकाल ते लाहोरच्या एका परिसरात बूट विकण्याचं काम करतात. पाकिस्तान सध्या वाईट परिस्थितीतून जातोय. इम्रान सरकार पाडल्यानंतर…

Read More

अव्वल स्थान हिरावणाऱ्या खेळाडूसोबत विराट कोहली खेळणार?

[ad_1] मुंबई : भारत पाकिस्तान म्हणजे एकमेकांविरुद्ध नुसतं क्रिकेट नाही तर देशप्रेमांपर्यंत सामना जातो. आता भारत आणि पाकिस्तान टीममधील खेळाडू एकाच टीममधून खेळणार असल्याची चर्चा आहे. 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटू एफ्रो-आशिया कपच्या रीबूट हंगामात खेळताना दिसतील.  2005 आणि 2007 नंतर आफ्रो-आशिया कप खेळवण्यात आला नाही. भारत आणि पाकिस्तान 2012/13 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेले…

Read More

‘म्हणून शोएब तेवढ्या वेगानं बॉलिंग…’, सेहवागचा शोएब अख्तरवर मोठा आरोप

[ad_1] मुंबई : भारताचे माजी ओपनर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने जगप्रसिद्ध असलेल्या वेगवान बॉलरवर केलेले आरोप गंभीर आहेत. शोएब अख्तर सर्वात वेगवान बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने  161.3 किमी ताशी वेगाने बॉलिंग केली होती. त्यावरूनच…

Read More

भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने क्रिक्रेट वर्तुळात शोककळा पसरलीय. तर अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे. त्यात आता भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्विट करत अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहिलीय.अदानी यांनी वर्ल्ड कप दरम्यानच्या सायमंड्सच्या तुफान खेळीची आठवण सांगितली.   भारतीय…

Read More

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला….

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे. त्यात आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने उमरान मलिकचे कौतुक केले आहे. उमरान मलिकने कौतुक करताना या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं आहे.   पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उमरान…

Read More

IND vs PAK Series : भारत-पाकिस्तान मालिकेबाबात लवकरच निर्णय

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही. हे दोन्ही टीम सध्या आयसीसीच्या (ICC) स्पर्धेतच खेळताना दिसतात. या दोन्ही संघामध्ये द्विपक्षीय मालिकेचं आयोजन व्हावं, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा असते. मात्र दोन्ही देशातील संबंधामुळे अनेक वर्ष दिपक्षीय…

Read More

जेव्हा वाघा बॉर्डरवर लतादीदींनी घेतला पाकिस्तानात बिर्यानीचा आस्वाद…

[ad_1] मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज लतादीदींच्या निधनाला 7 दिवस पूर्ण झाले, पण अद्यापही त्यांच्या जाण्याचं दुःख कोणी पचवू शकलेलं नाही. लतादीदींच्या आठवणीत नुकताचं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांनी दीदींच्या आठवणीतील किस्से शेअर केले.  त्यातील एक म्हणजे जेव्हा दीदी वाघा बॉर्डरवर…

Read More