Asia Cup 2022: टीम इंडियाची सुपर-4 मध्ये धडक; पुन्हा होणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना?
[ad_1] दुबई : सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा पराभव करत आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये धडक दिलीये. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 192 रन्सची मोठी धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना हॉंगकॉंगची टीम 152 रन्सवर माघारी परतली. या विजयासह भारताचं सुपर-4 मधील स्थान पक्कं झालं असून सुपर-4 मध्ये पोहोचणारा तो इंडिया दुसरी टीम ठरली…