T20 World Cup मधील पराभवानंतर मोठा फेरबदल! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी VVS Laxman
[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला. इंग्लंडने 4 ओव्हर्स आणि 10 विकेट राखून टीम इंडियावर मोठा विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा वर्ल्ड कपच स्वप्न भंगलय. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक खेळाडूंच्या निवृत्तीच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात आता…