Headlines

“महाराष्ट्रातील हवामान खराब असल्याने…”, ‘टाटा-एअरबस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला टोला |NCP leader Jitendra Awad’s criticism of the state government from Tata Airbase

[ad_1] ठाणे : महाराष्ट्रातील हवामान कदाचित खराब असल्यामुळे एअरबस-टाटा प्रकल्पाचे विमान गुजरातमध्ये उतरविण्यात आले असावे, अशी उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारला लगावला. वेदांता प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी एअरबस-टाटा प्रकल्प येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासित केले होते. पण, आता हाही प्रकल्प गेला असून त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी…

Read More