Headlines

‘तुला हव ते बोल, पण सर नको’, महेंद्र सिंह धोनी ‘या’ खेळाडूला असं का म्हणाला?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे. संध्या तो मैदानापासून दुर असला तरी, तरूण खेळाडूंना दिलेल्या मार्गदर्शनामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. कारण अनेक खेळाडू त्याने दिलेल्या अमुल्य योगदानाचा किस्सा सांगत असतात. असाच एक किस्सा आता टीम इंडियातील एका खेळाडूने सांगितला आहे.  महेंद्रसिंह…

Read More

वनडे क्रिकेटमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद

[ad_1] मुंबई: क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी 20 खेळावर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. मैदानात धावांचा डोंगर उभा करताना षटकार, चौकारांचा वर्षावर केला जातो. क्रिकेटच्या खेळातून जगाला विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, ब्रायन लारा असे दिग्गज फलंदाज मिळाले आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि युवराज…

Read More

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेल्याने, प्रत्येकाच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की, धोनीची ही शेवटची आयपीएल आहे का? याचा खुलासा खुद्द धोनीने त्याच्या शेवटच्या सामन्यात केला आहे. पुढच्या वर्षीही सीएसकेसाठी खेळणार…

Read More

धोनीनंतर ‘या’ स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

[ad_1] मुंबई : यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे. धोनीचा पर्याय म्हणून रवींद्र जाडेजाची कर्णधार पदासाठी चाचपणी झाली. मात्र यात तो Out झाला….

Read More

मी लपून-छपून…; महेंद्रसिंग धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतो. खेळा व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफचे किस्सेही फेमस आहेत. धोनीच्या करियरच्या सुरुवातीला अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत त्याच्या लव अफेरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान याचसंदर्भात लक्ष्मीने तिची बाजू सांगितली आहे.  MS Dhoni सोबत असलेल्या अफेअरवर वक्तव्य धोनीने 2004 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं….

Read More

युवराज सिंगकडून धक्कादायक वक्तव्य, ‘धोनीला शेवटपर्यंत साथ मिळाली….’

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि सिक्सर किंग युवराज सिंगने धक्कादायक खुलासे केले. काही चर्चांना पूर्णविराम दिला तर काही गुपितंही सांगितली. 2014 रोजी टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने धीम्या गतीनं खेळी का केली याचंही उत्तर दिलं आहे.  युवराज सिंगने यावेळी एक दु:ही व्यक्त केलं. प्रत्येक खेळाडूला एक सपोर्ट हवा असतो. सपोर्ट किंवा…

Read More

रविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये जडेजानं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खळबळ उडाली. आधीच टीमची कामगिरी अत्यंत वाईट असताना जडेजानं असा निर्णय का घेतला असा प्रश्न होता.  मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं रविंद्र जडेजावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र जडेजानं कर्णधारपद का सोडलं याबाबत विधान केलं आहे. धोनी म्हणाला, हैदराबाद विरुद्ध आमचा स्कोअर चांगला होता. टीमने…

Read More

‘तुम्ही मला यलो जर्सीत….’, धोनी यंदाच्या IPL नंतर संन्यास घेणार?

[ad_1] मुंबई : रविंद्र जडेजानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जडेजानं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा सोपवलं. माही कॅप्टन झाल्याचा आनंद सगळ्यांनाच झाला. स्टेडियममध्ये देखील माहीला चिअर्स करताना चाहत्यांचा जोश वाढला.  आयपीएलच्या पॉईंट टेबलवर सर्वात खाली गेलेल्या चेन्नई टीमला वर आणण्याचं आव्हान माहीसमोर असणार आहे. प्रश्न असा आहे की आता कॅप्टन कूल धोनी फक्त हाच…

Read More

Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

[ad_1] मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते. देशासाठी खेळण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या लीगकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या लीगमध्ये चेन्नईचं नेतृत्व रवींद्र जडेजानं सोडलं आहे.  धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र जडेजाकडे ती जबाबदारी देण्यात…

Read More

झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेचे संकट का आहे? असा प्रश्न Mahendra Singh Dhoniची पत्नी साक्षीने विचारला सरकारला

[ad_1] मुंबई : Jharkhand Sakshi Dhoni: देशात उष्णतेची लाट आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच अनेक राज्यांत विजेचे संकट आहे. काही ठिकाणी भारनियमन सुरु आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशीच परिस्थिती झारखंडमध्ये आहे. एकीकडे उष्णतेमुळे लोकांची अवस्था बिकट आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज संकटामुळे जनताही हैराण झाली आहे. अशा परिस्थितीत आता…

Read More