Headlines

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली…

Read More

उद्धव ठाकरेंच्या ‘मध्यावधी निवडणुकांच्या भाकितावर एकनाथ शिदेंनी केलं भाष्य, म्हणाले “नेमकं लॉजिक…” | Maharashtra CM Eknath Shinde on Shivsena Uddhav Thackeray prediction of mid term election rno news sgy 87

[ad_1] महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केलं…

Read More

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… | ajit pawar said there will no mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनाना द्यावा लागला. या सत्तासंघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. दरम्यान, या सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असून हे सरकार उरलेले अडीच वर्ष टीकणार का? राज्यात पुन्हा एकदा मध्यावधी…

Read More

“मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण | sharad pawar clear that did not say will be mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. असे असताना विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, असे म्हटले जात होते. मात्र आता शरद पवार यांनी मी…

Read More