Headlines

‘तरुणांनी केवळ भजे तळायचे का?’ परराज्यात जाणाऱ्या उद्योगांवरून मनिषा कायंदे आक्रमक, म्हणाल्या “हिंदूविरोधी विशेषण…” | manish kayande criticizes devendra fadnavis bjp and eknath shinde over losing investment

[ad_1] मागील काही महिन्यांमध्ये टाटा एअरबस, वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन यासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे सध्या सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल (३१ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता…

Read More