बच्चू कडू-रवी राणा वादावर CM एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य, ५० कोटींच्या आरोपावर म्हणाले “कुठेतरी २७ कोटी पकडले…” | Maharashtra CM Eknath Shinde on Conflict Between Bachchu Kadu and Ravi Rana sgy 87
[ad_1] अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. दरम्यान…