Headlines

Now Eknath Shinde and his MLAs should stop saying we went for Hindutva Nana patole msr 87

[ad_1] भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याचे अनेकदा सांगत होते. त्यांच्यासोबत भाजपाच्या नारायण राणेंसह अन्य काही नेत्यांकडूनही अशाप्रकारची विधानं केली जात होती. सरकार पडण्याच्या विविध तारखा सांगितल्या जात होत्या. अखेर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडले. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं….

Read More

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार,” नाना पटोलेंचे मोठे विधान | nana patole said once again maha vikas aghadi government in maharashtra

[ad_1] शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्षाबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या या निर्णयात न्यायालयाने निवडणूक आयोगाचा शिवसेना कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल होती. याच…

Read More

Vedanta Foxcon Nothing happened during Mahavikas Aghadi Fadnavis msr 87

[ad_1] राज्यात सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधकांकाडून शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीक केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यील प्रकल्प बाहेर जात असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. शिवाय, आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार)…

Read More

Agarwal met PM Modi and then Vedanta Foxconn project went to Gujarat Rohit Pawar msr 87

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. “ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना, सरकार बदललं….

Read More

औरंगाबाद नामांतरावरून शिवसेना- भाजप सभागृहात एकत्र

[ad_1] मुंबई : राज्यातील सत्तेवरून एकीकडे शिवसेना-भाजपातील मतभेद विकोपास गेले असतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून मात्र हे दोन्ही पक्ष आपापसातील मतभेद विसरून समाजवादी पक्षाच्या विरोधात एकत्र आल्याचे चित्र रविवारी विधानसभेत दिसले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या दिवशी औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे समाजवादी पक्ष नाराज…

Read More