Headlines

रोहितने डावललेल्या खेळाडूला राहूल देणार संधी, टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात उतरणार

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये असे असंख्य खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंचे प्रदर्शन चांगले असते, मात्र त्यांची भारतीय संघात निवड होत नाही. आता अशाच एका खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाची जर्सी घालून हा खेळाडू आता कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.   आयपीएलनंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका…

Read More

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11, KL Rahul देणार ‘या’ खेळाडूंना संधी!

[ad_1] मुंबई : IPL 2022 चे अवघे दोन सामने उरले आहेत, यानंतर लगेचच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. आता कर्णधार केएल राहुल कोणत्या 11 खेळाडूंना टी-20 मालिकेत खेळण्याची संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सलामीची जोड़ीभारताचा ओपनिग फलंदाज केएल…

Read More

IND vs SA | केएल राहूलच्या कॅप्टन्सीत रोहितच्या लाडक्याला ‘नो एन्ट्री’

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मात्र आयपीएलमध्ये स्टार परफॉरमन्स दिलेल्या अनेक खेळाडूंना टीम इंडियात जागा न मिळाल्याने अनेक खेळाडूंची नावे समोर येत आहेत. तसेच सिलेक्टर्सवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.   22 मे रोजी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला, मात्र या संघात 19 वर्षीय…

Read More

आफ्रिकेची गोलंदाजी भेदून काढण्यासाठी कर्णधार राहूलसोबत ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग

[ad_1] मुंबई : आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा तर झाली आहे. मात्र कर्णधार राहूलसोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे नाव समोर…

Read More

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कर्णधारपदाचा होता दावेदार, संघातही मिळालं नाही स्थान

[ad_1] Team India Squad for SA Series: IPL 2022 नंतर लवकरच टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2022) दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना निवड समितीने पसंती दिली आहे.  पण या मालिकेत एका धडाकेबाज फलंदाजाला मात्र संधी…

Read More

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार… का होतोय पराग ट्रोल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात बिहू डान्समुळे चर्चेत आलेला रियान पराग यंदाच्या हंगामात चांगलाच ट्रोल झाला. आधीच फ्लॉप शो आणि त्यामध्ये त्याचा बालिशपणा यामुळे क्रिकेटप्रेमींनी त्याला चांगलंच ट्रोल केलं.  राजस्थान विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात रियान पराग अजब सेलिब्रेशन करताना दिसला. खरं तर रियानच्या दृष्टीनं ते सेलिब्रेशन होतं. मात्र ट्रोलर्सना तो बालिशपणा वाटला. अनेक ट्रोलर्सनी…

Read More

IPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीची कामगिरी अत्यंत वाईट होती. अटीतटीच्या सामन्यात दिल्लीला केवळ 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली टीमला आधी पराभवाचा आणि नंतर आणखी एक मोठा धक्का बसला. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी स्फोटक फलंदाजावर कारवाई करण्यात आली. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉवर ही कारवाई करण्यात आली…

Read More

IPL Orange Cap: हार्दिक पांड्याकडून के एल राहुलला मोठा धक्का

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 23 एप्रिल रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. गुजरातने कोलकाता टीमला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये या सामन्यानंतर मोठा बदल झाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपल्या नावाची नोद केलीय.  पांड्याने के एल…

Read More

IPL 2022 : के एल राहुलने मोडला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : भलेही बंगळुरू टीम आयपीएलचा लखनऊ विरुद्धचा सामना जिंकली असेल पण चर्चा तर के एल राहुलची होत आहे. के एल राहुलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. बंगळुरूने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला मात्र धक्का बसला.  विराट कोहलीच्या नावावर असलेला रेकॉर्ड के एल राहुलने मोडला. सर्वात वेगानं 6000 धावा…

Read More

पहिल्या विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा करणार टीममध्ये मोठा बदल

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी मिळवलेली टीम मुंबईसाठी यंदाचा हंगामात विशेष चांगला असल्याचं दिसत नाही. मुंबई टीमने पंधराव्या हंगामातील 5 पैकी 5 ही सामने गमवले आहेत. आता आज होणाऱ्या सामन्यात तरी जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  मुंबई टीम आज पराभवाचा षटकार ठोकणार की विजय मिळवून खातं उघडणार? हे पाहाणं महत्त्वाचं…

Read More