Headlines

‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर जेलमध्ये टाकणार का? विचारणाऱ्या आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले… | BJP Sudhir Mungantiwar on NCP Jitendra Awhad Vande Mataram Hello sgy 87

[ad_1] राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड…

Read More

“महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही, वेळ आल्यास राजभवनात घुसावे लागेल” जितेंद्र आव्हाड यांचा इशारा | jitendra awhad criticized bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या पदावरुन हटवावे तसेच कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राज्यभर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून राज्यभर निदर्शने केली…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचं ‘गुडगी’ रोगाने निधन? बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणातील संदर्भ देत जितेंद्र आव्हाडांची टीका | NCP leader Jitendra awhad on babasaheb purandare chhatrapati shivaji maharaj gudagi disease rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पुरंदरे यांच्याच एका कार्यक्रमाचा दाखला देत त्यांनी विविध आरोप केले…

Read More

ncp amol mitkari mocks deepak kesarkar statement on sharad pawar

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. अजूनही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे. मात्र, या सगळ्या कालावधीमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बंडखोर आमदार दीपक केसरकर हे सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. सरकार…

Read More

‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…” | jitendra awhad slams eknath shinde group spokesperson Deepak Kesarkar As he accused Sharad Pawar split Sena scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांवरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता असं म्हणणाऱ्या केसरकरांना आव्हाड यांनी, “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?”…

Read More