Headlines

“शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग, बाळासाहेब ठाकरे…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया | Jayant Patil comment on Supreme Court hearing on Shivsena Maharashtra Political crisis

[ad_1] सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. “शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची…

Read More