jayant-patil criticizes Shinde Fadnavis government over cabinet expansion
[ad_1] मंंत्रीपद मिळाले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार फुटतील या भीतीतूनच मंत्रीमंडळ विस्तार रखडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शुक्रवारी ते सांगलीत पत्रकार बैठकीत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असे सांगत असले तरी जोपर्यंत मुख्यमंत्री याबाबत घोषणा करीत नाहीत तोपर्यंत यामध्ये तथ्य आहे असे…