अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांचे स्थलांतर
[ad_1] मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांचा मृत्यू झाला असून, दोन हजारांहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागात ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात…