Headlines

प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा ‘हा’ फोटो समोर, पाहून चाहते हैराण

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या बिपाशा ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.  बिपाशाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम…

Read More

लग्नानंतर असं झालं विद्या बालनचं आयुष्य, अभिनेत्रीनं केला खुलासा

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्यानं आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विद्या बऱ्याचवेळा स्ट्रॉन्ग फीमेल भूमिका साकारताना दिसते. विद्यानं ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘लायनेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, अलीकडेच विद्यानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी विद्याचा अनफिल्टर…

Read More

मधुबालाला जीवापाड जपणाऱ्या किशोरदांनी शेवटच्या क्षणी का सोडली साथ, वाचून बसेल धक्का

[ad_1] मुंबई : अभिनेत्री मधुबाला या बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या जात होतं होत्या.  दुसरीकडे किशोर कुमारसोबत हे सर्वात यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. मधुबाला यांच्या आयुष्यात अनेक पुरुष आले पण त्यांचं रिलेशनशिप हे काही काळचं राहिलं. त्यानंतर मधुबाला या अखेर ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकिट’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना किशोर कुमार…

Read More

‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच अमृता फडणवीसांना कोणाची आठवण येते? पाहा काय म्हणाल्या

[ad_1] मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात…

Read More

सगळ्यांसमोर का रडला अक्षय कुमार? कारण ऐकूण तुम्ही व्हाल हैराण

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘सुपरस्टार सिंगर 2’ या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी अक्षय भावूक झाला होता.  अक्षय कुमार हा ‘सुपरस्टार सिंगर 2’ मध्ये पाहुणा…

Read More

करीनाच्या Ex-Husband चं नाव आलं समोर?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. करीना आणि अभिनेता आमिर खाननं दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीना आणि आमिरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, करण यावेळी करीनाला चुकून असं काही बोलतो की करीनाला धक्का बसतो आणि आमिर…

Read More

‘ज्याला राखी बांधली त्याच्यासोबतच…’, करण मेहराचा पत्नीवर गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारत घराघरात पोहोचणारा अभिनेता करण मेहरा त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता करण मेहरानं पत्नी निशावर Affair असल्याचे आरोप केले आहेत. करणनं केलेले आरोप हे हैरान करणारे आहेत.  करणनं नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी करणनं निशा त्याला…

Read More

कोट्यवधीची संपती असतानाही मुलाने बर्गर विकावा अशी अभिनेत्रीची इच्छा, पण का?

[ad_1] मुंबई : भारताची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh)  यंदाच्या वर्षी आई झाली आहे. तिनं आपल्या मुलाचं नाव लक्ष्य ठेवले आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) या मुलाला प्रेमाने ‘गोला’ म्हणतात. ‘गोला’च्या गोंडसपणामुळे चाहतेही थक्क झाले आहेत. मात्र, भारतीला तिचा मुलगा गोलाने वयाच्या १६ किंवा १८ व्या वर्षी काम करावे असे…

Read More

ब्रेकअप झाल्यानंतर ‘विलन’ म्हणत टायगर श्रॉफची पोस्ट, अभिनेत्याचा रोख दिशा पटानीकडे?

[ad_1] मुंबई : जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नातं आणखी घट्ट होत असतानाच अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली. ज्याप्रमाणे प्रत्येत नातं तुटण्यामागे काही कारणं असतात अगदी त्याचप्रमाणे बी- टाऊनच्या या सेलिब्रिटी जोडीचं नातं तुटण्यामागेही असंच कारण समोर आलं आहे. दिशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगरनं सोशल मीडियावर दिशासाठी एक…

Read More

अभिनेता रसिक दवेंच्या निधनानंतर पत्नी केतकीनं सोडलं मौन

[ad_1] मुंबई : महाभारत या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते रसिक दवे(Rasik dave) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री आठ वाजता किडनी संबंधित आजाराशी झुंज देणाऱ्या रसिक दवे यांना अखेर मृत्यूनं गाठलं. रसिक दवे हे ‘क्यों की सास भी कभी बहु थी’ मधील आरारारा..या संवादानं घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री केतकी दवेचे…

Read More