“…मला तर आता मळमळायला लागलं आहे”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला | Shivsena Thackeray Faction Aditya Thackeray on Maharashtra Government Eknath Shinde Devendra Fadnavis sgy 87
[ad_1] खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलं आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांनी मदत केलेली नाही अशी टीका ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. खरे मुख्यमंत्री कोण? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आता आपल्याला मळमळायला लागलं आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं. मुंबईत ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यानंतर…