Headlines

Chanakya Niti: तब्येतीचं नो टेन्शन! नीतिशास्त्रातील चाणक्य यांच्या या बाबी लक्षात ठेवा

[ad_1] Chanakya Niti For Healthy Life: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक बाबींचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी नीतिशास्त्रात लिहिलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत कायम उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात मांडल्या आहेत. जर एखादी व्यक्ती आजारी असेल, तर सर्व काही मिळवूनही त्याचे संपूर्ण…

Read More

Chanakya Niti: असं काम करताना महिलांकडे चुकूनही बघू नका! अन्यथा…

[ad_1] Chanakya Niti: चाणक्य नीतितील धोरणांबाबत लोकांमध्ये आजही कुतुहूल आहे. कारण नीतिशास्त्रातील काही नियम आजच्या युगातही तंतोतंत लागू होतात. इतका काळ लोटूनही चाणक्य नीतिची चर्चा आजही कायम आहे. चाणक्य नीतित अर्थशास्त्र, राजकारण या व्यतिरिक्त सामाजिक जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. नीतिशास्त्रात जेव्हा महिला काही खास काम करत असतील तर पुरुषांनी महिलांकडे बघू नये,…

Read More

शत्रूवर मात करण्यासाठी भन्नाट चाणक्य नीति; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल

[ad_1] Chanakya Niti For Good Life : आयुष्यातील आव्हानं असो, शत्रुद्वारे निर्माण केलेले अडथळे असो किंवा आणखी काही समस्या असो. चाणक्य नीतिमध्ये या साऱ्यावर तोडगा देण्यात आला आहे. आज आपण अशाच एका मुद्द्यावर चर्चा करणार आहोत.  महान कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ आणि अर्थशास्‍त्री आचार्य चाणक्‍य यांनी शत्रुवर मात करण्याचे काही परिणामकारक उपाय सांगितले आहेत. यातला एक उपाय…

Read More

नवऱ्याला ‘या’ चार गोष्टी बायका कधीच सांगत नाहीत, वाचा काय सांगते Chanakya Niti

[ad_1] Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांपासून कोणत्याच…

Read More

Chanakya Niti: ‘या’ चार लोकांशी भांडण करणं पडतं महागात, जीवावर बेतण्याचीही असते शक्यता

[ad_1] Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये. मात्र अनेकदा इच्छा नसताना आपण वादात ओढले जातो आणि…

Read More

Chanakya Niti: यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

[ad_1] Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रातील नियम आजही तंतोतंत लागू होतात. नीतिशास्त्रात त्यांनी जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र सांगितलं आहे. नीतिशास्त्रात पाच सूत्रांचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांनी केलेले उपदेश जाणून घेतले, तर यश मिळवणं सोपं होईल.  सकाळी लवकर उठा: चाणक्य नीतिनुसार सकाळी लवकर उठणं, हा यशस्वी…

Read More

आनंदी आयुष्य कसं जगायचं, ‘या’ गोष्टींचा त्याग केल्यामुळे आयुष्य होईल सोप…

[ad_1] मुंबई : चाणक्य नीती कायम आनंदी आयुष्य कसं जगायचं हे शिकवते. यासोबतच आयुष्यात कोणत्या गोष्टी टाळण्याच्या याचा सल्लाही देते. जीवनात अशा अनेक गोष्टी आहे, ज्यामुळे आयुष्य कठीण वाटू लागतं. जर एखादी व्यक्ती या गोष्टींपासून दूर राहिली नाही तर अशा व्यक्तींचे जीवन खूप दुःखी आणि संघर्षमय बनते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून आहोत, ज्यापासून…

Read More

Chanakya Niti: अशा लोकांची सोबत अडचणीची ठरेल, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

[ad_1] Chanakya Niti for successful life: आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक तथ्य मांडली आहे. त्या काळात चाणक्य नीतित लिहिलेली तथ्य आजही तंतोतंत लागू होत आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवन जगण्याचे असे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेल्या नियमांचं पालन केल्यास माणूस चांगले जीवन जगू शकतो. कधी कधी आपण नकळत अशा लोकांसोबत जीवन जगतो, त्यामुळे आपल्या…

Read More

लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर ‘या’ चुका कधीही करु नका…

[ad_1] मुंबई : आजच्या जगात बरेच लोक स्वत:च ठरवून लग्न करतात, म्हणजेच ते लव्ह मेरेज करतात. परंतु अजूनही असे बरेच लोक आहेत. जे ठरवून म्हणजेच घरच्यांच्या पसंतीने लग्न करतात. अशावेळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा बरेच लोक आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत तेथे जातात आणि पसंतीचा कार्यक्रम पार पाडतात. परंतु अशावेळी अनेक लोक अशा काही चुका…

Read More

या व्यक्तींच्या जीवनात कधीच नसते शांतता, भीतीने जगतात आयुष्य कारण…

[ad_1] मुंबई : चाणक्य नीती कायम आनंदी आयुष्य कसं जगायचं हे शिकवते. यासोबतच आयुष्यात कोणत्या गोष्टी टाळण्याच्या याचा सल्लाही देते. जीवनात अशा अनेक गोष्टी आहे, ज्यामुळे आयुष्य कठीण वाटू लागतं. जर एखादी व्यक्ती या गोष्टींपासून दूर राहिली नाही तर अशा व्यक्तींचे जीवन खूप दुःखी आणि संघर्षमय बनते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून आहोत, ज्यापासून…

Read More