Headlines

Chanakya Niti: उत्तम आरोग्यासाठी चाणाक्यांनी सांगितलेले नियम तुम्ही पाळताय?

[ad_1] Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, उत्तम आरोग्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत गरजेचं असतं. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात जीवनाच्या प्रत्येक…

Read More

Chanakya Niti : पत्नी ‘या’ गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता

[ad_1] Chanakya Niti : चाणक्य नीतिबाबत आजही लोकांमध्ये कुतुहूल आहे. कारण चाणक्य नीतित सांगतलेली धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. दैनंदिन जीवानातील अनेक बाबी चाणक्य नीतित सांगितल्या आहेत. त्यात कोणत्या व्यक्तीसोबत राहावं आणि कोणाला मदत करावी याबाबतही सांगितलं आहे. शिवाय चाणाक्य नीतिमध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल देखील सांगितलं आहे. पती-पत्नीचं (Husband Wife) नाते अत्यंत पवित्र मानलं जातं.  पती-पत्नीचं…

Read More

Chanakya Niti: या तीन स्वभावाच्या लोकांपासून ताबडतोब दूर व्हा! अन्यथा जीवन होईल नरकमय

[ad_1] Chanakya Niti for Happy Life: चाणक्य नीतिबाबत आजही लोकांमध्ये कुतुहूल आहे. कारण चाणक्य नीतित सांगतलेली धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. दैनंदिन जीवानातील अनेक बाबी चाणक्य नीतित सांगितल्या आहेत. त्यात कोणत्या व्यक्तीसोबत राहावं आणि कोणाला मदत करावी याबाबतही सांगितलं आहे. गरजूंना मदत करावी असं आपल्याला सांगितलं जातं. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, मदत करण्यापूर्वी तुम्हाला…

Read More

Chanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब

[ad_1] hanakya Niti Motivation: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. पुरुषाला स्त्रियांबद्दल काय आवडेल, काही सांगता येत नाही. पुरुषाला शांत स्त्री आवडते, तर काहींना किंचाळणारी किंवा ओरडणारी स्त्री आवडते. पण चाणक्यने आपल्या योजनेमध्ये हे सांगितले आहे की, लोक अनेकदा किंचळणाऱ्या आणि ओरडणाऱ्या महिलांपासून दूर राहणे पसंत करतात. पण या महिला पुरुषांसाठी खूप लकी असतात.  आचार्य…

Read More

Chanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त ‘ही’ गोष्ट देते साथ

[ad_1] Chanakya Niti :  आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति (Chanakya Niti) मध्ये नात्याबद्दल सविस्तर स्वरूपात सांगण्यात आलं आहे. चाणक्य नीतीमध्ये पती, पत्नी, गुरु, राजा किंवा समाजातील इतर व्यक्ती कसे असावेत हे देखील सांगितले आहे. चाणक्य नीतीमध्ये ‘बाहुवीर्यबलं राज्ञो ब्राह्मणो ब्रह्मविद् बली। रूप-यौवन-माधुर्यं स्त्रीणां बलमनुत्तमम्। ज्यामध्ये स्त्री, ब्राह्मण आणि राजा यांची शक्ती सांगितली आहे. त्याबद्दल जाणून…

Read More

महिला ही आयडिया वापरून पुरुषांना करतात वश, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

[ad_1] मुंबई : आचार्य चाणक्य हे (Chanakya) अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे उत्तम जाणकार होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्या सारख्या सामान्य मुलाला मगधचा सम्राट बनवलं आणि बलाढ्य धनानंदला हटवून गादीवर बसवलं. आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीमध्येही नातेसंबंधांचं तपशीलवार वर्णन केले आहे. याशिवाय पती, पत्नी, गुरु, राजा किंवा समाजातील इतर कोणी कसे असावे, हेही चाणक्य नीतीमध्ये…

Read More

Chanakya Niti: जे लोक हे 4 गुण अंगीकारतात, त्यांच्या घरात लक्ष्मी नेहमी पैशाची कमतरता भासू देत नाही!

[ad_1] Money Tips in Chanakya Niti:प्रत्येकजण जीवनात कठोर परिश्रम करतो परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही. बरेच लोक आत्मपरीक्षण करु शकतात आणि याचे कारण शोधू शकतात, तर काही जण विचार करत राहतात. भारताचे महान तत्ववेत्ता आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात यश मिळविण्यासाठी असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याच्या आधारे कोणीही व्यक्ती आपले जीवन…

Read More

Chanakya Niti: अशा स्त्रिया पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

[ad_1] Chanakya Niti For Life Partner: आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतिशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे कोणती बाब कशी असावी आणि चाणक्य नीति काय सांगते, याबाबत आजही विचार केला जातो. चाणक्य नीतित जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचं वैवाहिक जीवन जोडीदाराच्या (Married Life) स्वभावावर अवलंबून असतं. चांगला जोडीदार सुख-दुखात तेवढीच साथ देतो….

Read More

Chanakya Niti: आयुष्यात या गोष्टी कायम लक्षात ठेवा, तुम्हीही ही चूक करत असाल तर…

[ad_1] Chanakya Niti – आयुष्यातील जगताना आपण कसे वागले पाहिजे याबद्दल चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलं आहे. आजही लोक चाणक्य यांनी सांगितलेले धोरण अवलंबतात. आपण आयुष्यात अनेक अशा गोष्टी करतो ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आयुष्यात काही क्षण असे असतात की ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चाणक्य नीतिमध्ये अशा क्षणाबद्दल तुम्हाला सर्तक करण्यात…

Read More

‘या’ गोष्टींना चुकूनही पाय लावू नका; अन्यथा…, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

[ad_1] Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी अनेक दैनंदिन बाबींचा उलगडा आपल्या नीतिशास्त्रात केला आहे. आजही त्यांनी मांडलेली मतं तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रातील गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो. आचार्य चाणक्य यांनी जीवनात शांतता आणि यशस्वी जीवनाबाबतही उलगडा केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रातील एका श्लोकात सांगितले आहे की, काही गोष्टींना पाय लावणं अशुभ…

Read More