Headlines

cm eknath shinde devendra fadnavis aurangabad osmanabad name change sambhaji nagar

[ad_1] उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या…

Read More

मविआ सरकारची शेवटची मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर, औरंगाबादच्या नामकरणाचा निर्णय उद्या- एकनाथ शिंदे | eknath shinde announced renaming decision of aurangabad city will takes place in tomorrow cabinet meeting

[ad_1] औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि भाजपाला लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत सकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे…

Read More

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांनी केलं स्पष्ट | devendra fadnavis said eknath shinde and bjp government will rename aurangabad and osmanabad city

[ad_1] औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री…

Read More

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नांमतराला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | NCP Sharad Pawar on Aurangabad Osmanabad Maharashtra Government Eknath Shinde Devendra Fadnavis sgy 87

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. दरम्यान नामांतराच्या निर्णयावर स्थगिती दिल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारलाच…

Read More

औरंगाबादच्या बंडखोर आमदारांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले “दोन भावी मंत्री…” | Chandrakant Khaire comment on Shivsena rebel MLA Abdul Sattar Sanjay Shirsat in Aurangabad pbs 91

[ad_1] औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्ला चढवला. “दोन भावी मंत्री मंत्रीपदासाठी शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र, त्या दोघांपैकी कुणालाही मंत्रीपद मिळणार नाही,” असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. तसेच ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, मातोश्रीला सोडलं, त्यांचे हाल खूप वाईट होतात,…

Read More

“…म्हणून लोकांना उगाच २००० रुपये दंड होत आहे”; नितीन गडकरींचं औरंगाबादमध्ये वक्तव्य | Nitin Gadkari comment on penalty for passengers for exceeded vehicle speed in Aurangabad pbs 91

[ad_1] वाहतकू नियम आणि दंडाच्या रकमेत बदल झाल्याने महामार्गांवर प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे. अशातच महामार्गावरील वेगमर्यादेच्या जुन्या नियमांचाही फटका प्रवाशांना बसत आहे. यासाठी प्रवाशांना अगदी २००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागत आहे. यावर आता केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही भाष्य केलंय. नितीन गडकरींनीही प्रवाशांना भराव्या लागणाऱ्या दंडाबाबत सरकारच्या…

Read More

आता तरी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या… | Pankaja Munde reaction on question about inclusion of her in new Shinde Fadnavis cabinet pbs 91

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आहे. त्याबाबत आधी राज्यसभा निवडणुकीत, नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच…

Read More

“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य | Imtiyaz Jaleel criticize Congress Balasaheb Thorat Ashok Chavan over rename of Aurangabad pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही इम्तियाज जलील यांनी सूचक इशारा दिला. “तू मला ओळखत नाही रे राजा. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले,” असं वक्तव्य जलील यांनी केलं. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल…

Read More

औरंगाबादच्या नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही – संजय राऊत

[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. ठाकरे सरकारने शेवटच्या बैठकीत औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराचे नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

Read More

औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेस हायकमांड नाराज? राज्यातील मोठा नेता म्हणतो ‘विश्वासात घ्यायला हवे होते’ | congress high command upset aurangabad city name change to sambhaji nagar said naseem khan

[ad_1] राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. त्यांनी राज्यातील औरंगाबाद, तसेच उस्मामानाबाद शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दरम्यान, या नामांतरच्या मुद्द्यावरुन वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. एमआयएम पक्षाने तर (Aurangabad)औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहराच्या धाराशीव या नामकरणाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांडदेखील या…

Read More