Headlines

‘संदीपान भुमरेंचं एकच चुकलं,’ खैरे, दानवेंचे नाव घेत शहाजीबापू पाटलांची तुफान फटकेबाजी; म्हणाले “त्यांना कोपऱ्यात…” | shahajibapu patil criticizes chandrakant khaire and ambadas danve in paithan aurangabad speech

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. या सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर…

Read More

मुंबईनंतर आता औरंगाबादेतही प्रतिशिवसेनाभवन, जागेचा शोध सुरू! | eknath shinde going to form new shivsena bhavan in aurangabad after mumai

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आता वाढत चालला आहे. शिंदे गटाकडून दादर मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. आज मानखुर्द येथे शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटनदेखील करण्यात आले आहे. असे असताना आता मुंबईनंतर औरंगाबाद शहरातही असेच एक कार्यालय उभारण्यात येणार असून साठी शिंदे गटाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. याबाबतचे…

Read More

“औरंगजेब वाईट नव्हता” अबू आझमी याचं खळबळजनक विधान | auranzeb was good sp leader abu azmi on renaming aurangabad as sambhajinagar rmm 97

[ad_1] औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी…

Read More

“आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका| BJP leader raosaheb davne on imtiyaz jaleel keep your sons name aurangazeb first rmm 97

[ad_1] औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी…

Read More

महाराष्ट्र दौरा रद्द करून एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना | eknath shinde leave maharashtra tour goes to delhi from aurangabad for cabinet expansion

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले आहेत. औरंगाबादची सभा आटोपून त्यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >> “महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही, वेळ…

Read More

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी नवे समीकरण, शिंदे गट-भाजपा यांच्यात युती तर उद्धव ठाकरे समर्थकांचा काय निर्णय? | eknath shinde group and bjp will contest aurangabad municipal election together

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीही नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तशी माहिती शिंदे गटातील स्थानिक नेते तथा…

Read More

“मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार हे कुणीच सांगू शकत नाही, कारण देवेंद्र फडवणीस…”; हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य | Haribhau Bagade comment on Shinde Fadnavis government cabinet expansion in Aurangabad pbs 91

[ad_1] राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून सरकार कोसळणार असल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे भाजपा व बंडखोर शिंदे गटातील अनेक नेत्यांना आपल्याला मंत्रीपद मिळणार की नाही याची चिंता लागलेली दिसत आहे. यावर आता भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांनी…

Read More

“इतिहास चांगला असो किंवा…” औरंगाबाद नामांतर निर्णयावर इम्तियाज जलील यांची शिंदे-भाजपा सरकार सडकून टीका | imtiyaz jaleel criticizes eknath shinde and devendra fadnavis over renaming of aurangabad city

[ad_1] महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन शिंदे गट-भाजपा सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या फेरप्रस्तावाला आज मान्यता दिली. या प्रस्ताव मंजुरीनंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याची पुढची कायदेशीर प्रकिया सुरु केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही नेत्यांनी या निर्णयाचे…

Read More

“काँग्रेस, राष्ट्रवादीने जनतेची जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका | rais shaikh criticizes eknath shinde ncp and congress over renaming of aurangabad and osmanabad city

[ad_1] शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयानंतर विरोधकांकडून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, सपा पक्षाचे आमदार रईस शेख यांनीदेखील लोकांचा रोष लक्षात घेऊन हा निर्णय…

Read More

“…तेव्हाच जल्लोष करू,” औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान | chandrakant khaire criticize eknath shinde and devendra fadnavis on renaming of aurangabad city

[ad_1] राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला अगोदर स्थगिती देऊन आज नव्याने या फेरप्रस्तावाला मान्यता दिली. या प्रस्तावानुसार औरंगाबाद शहारचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर…

Read More