IND vs PAK:विराट आऊट होताचा विजय देवरकोंडाला बसला धक्का; रिअॅक्शन व्हायरल
[ad_1] आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेट राखून नमवलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी 20 सामन्यांनंतर हा पहिला सामना झाला. भारताने हा सामना जिंकत गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 147 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने 19.4 षटकामध्ये पाच विकेट…