Headlines

“…तर घरात घुसून मारेन”, रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन वाजता…” | Bachchu Kadu first reaction on threat of beating by Ravi Rana

[ad_1] राज्यात सध्या अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी करूनही हा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीये. रवी राणांनी घरात घुसून मारेन असं वक्तव्य केल्यानंतर आता बच्चू कडूंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया देत हा वाद आणखी पेटवायचा…

Read More

“…अन्यथा तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही,” राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे विधान | amravati ncp mla devendra bhuyar said do not threatened ncp activist will chop hand with sword

[ad_1] शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. वैचारिक विरोधक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सध्या महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. तर शिंदे गट आणि भाजपा यांनी युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार…

Read More

“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका! | Bachchu kadu on navneet rana and ravi rana in amravati rmm 97

[ad_1] अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या…

Read More

सत्ता जाताच काँग्रेस नेत्यांच्या तोंडी शिवराळ भाषा; माजी मंत्री, आमदार वादाच्या भोवऱ्यात | controversial statement by congress leader yashomati thakur and abhijeet vanjari amravati rmm 97

[ad_1] नागपूर: काँग्रेस हा अहिंसा व शांतीच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र राज्यातील सत्ता गेल्यावर या पक्षातील विदर्भाच्या काही नेत्यांचा संयम ढळला की काय असे त्यांच्या तोंडी आलेल्या शिवराळ भाषेवरून लोकांना वाटू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर व नागपूरचे काँग्रेस नेते व…

Read More

अमरावतीमध्ये कॉलराच्या उद्रेकाची शंका, चौघांचा मृत्यू, ३२२ जणांना लागण

[ad_1] शैलजा तिवले मुंबई : अमरावती जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाल्याचे आढळले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२२ जणांना कॉलराची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यत सात ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागातील पाच डोंगरी आणि कोयलारी या दोन गावांमध्ये दुषित पाण्यामुळे कॉलराचा प्रसार झाला आहे. पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये…

Read More