Headlines

“फडणवीसांना आजवर एवढं हतबल…” बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा आदित्य ठाकरेंकडून समाचार | aaditya thackeray aurangabad visit speech on devendra fadnavis abdul sattar rmm 97

[ad_1] शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. मंगळवारी औरंगाबाद येथील आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला…

Read More