Headlines

लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश सहित महाराष्ट्रव्यापी जागृती यात्रा

सोलापूर – उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले.बारापेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले.शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात या अत्यंत काळ्याकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात…

Read More

रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी

बार्शी/प्रतिनिधि – राज्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यासाठी मा. मुख्यमंत्री भरीव मदत देणार असं वारंवार बोलतं होते पण 6/10/2 1च्या जी आर शासनाने अतिवृष्टी ग्रस्थांची क्रूर चेष्टा करत अल्प मदत जाहीर केली. त्या शासन निर्णयाची आज तहसील कार्यालय या ठिकाणी रयत क्रांती संघटना बार्शी च्या वतीने होळी…

Read More

रेल रोको आंदोलन , 42 गाड्या प्रभावित

हरियाणा – शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाचा प्रभाव दिसू लागला आहे. रेल्वेने सांगितले की दिल्ली विभागातील 42 गाड्यांच्या वर रेलरोको चा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी यूपीमधील मोदीनगर मुजफ्फरनगर येथे रेल्वे अडवली आहे. हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे संयुक्त की शान मोर्चाच्या नेत्यांनी रेल्वे अडवल्या आहेत. पंजाब राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेल रोको आंदोलनाचा परिणाम दिसत आहे. उत्तर रेल्वे…

Read More

शेतकऱ्यांनी काळजी करू नये, वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार – आमदार राजेंद्र राऊत.

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी तालुक्यात सध्या दररोज सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या ४ मंडलातील ४८ गावांना अतिवृष्टी मधून वगळण्यात आले आहे. याबाबत अनेक तक्रारी व माहिती…

Read More

शरद पवारांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही ,वेळप्रसंगी गाडी समोर झोपू , उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैय्या)देशमुख आक्रमक

Read More

कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद यशस्वी! एमआयडीसी कडकडीत बंद!

सोलापूर दि.२७:- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध सकाळी ७ वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत आदी परिसरातील कारखाने कडकडीत बंद ठेवून कामगार भारत बंद, सोलापूर बंद पाळले. या बंदमध्ये २५ हजार यंत्रमाग कामगार, ६५ हजार विडी कामगार, २५ हजार असंघटीत कामगार, ५ हजार बांधकाम…

Read More

कम्युनिस्ट पक्षाकडून बार्शीत पोस्ट चौकात रस्ता रोको

बार्शी / प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या बैठकीत २७ सप्टेंबरचा भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक

मुंबई/प्रतिनिधी – संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांविरुद्ध २७ सप्टेंबरला भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक दिली आहे. महाराष्ट्रात हा बंद यशस्वी करण्यासाठी काल २० सप्टेंबरला मुंबईत भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे राज्यातील भाजप-विरोधी राजकीय पक्ष व जनसंघटनांची बैठक झाली. त्यात शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, युवा, शिक्षक,…

Read More