Headlines

शेतकऱ्यांना अनुदान ते दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यानचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय; राज्य सरकारच्या नव्या निर्णयांबद्दल एकनाथ शिंदेंनी काय सांगितले? | eknath shinde government cabinet decision withdraw all cases in ganesh chaturthi and dahi handi festival

[ad_1] राज्य सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने दहीहंडी तसेच गणेशोत्वादरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व मागे घेण्याचे तसेच करोना काळातही ज्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावरील गुन्ह्यांची तपासणी करुन ते मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयासह कर्जाची नियमित परतफेड…

Read More

अतिवृष्टी, वीजबिल ते कृषीपंप पुरवठा, शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा प्लॅन काय? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं; म्हणाले… | devendra fadnavis gives information about heavy rain electricity bill farmers help planning of state government

[ad_1] राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रपासून ते विदर्भापर्यंत अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्य सरकार ग्रामीण भागातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा…

Read More

शेतकरी आत्महत्या ते मेट्रो प्रकल्प, नवं सरकार अडीच वर्षे कशावर काम करणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर सांगितलं, म्हणाले… | cm eknath shinde said new maharashtra government will work on farmers suicide metro project and development

[ad_1] आज राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले. शिंदे गट-भाजपा सरकारने अधिवेशनात आज विश्वासदर्शक ठराव हुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या सर्वांगीन विकासासाठी काम करेन, अशी ग्वाही दिली. तसेच लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करण्यात येईल. आगामी काळात सरकार महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी प्रयत्न…

Read More