Headlines

राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा काय अपमान झाला? त्यांचे समर्थन करतो; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान | prakash ambedkar supported bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे…

Read More

आरे कारशेड वाद : “…तर ही वेळच आली नसती,” देवेंद्र फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना जशास तसे उत्तर | devendra fadnavis criticizes aditya thackeray for opposing aarey car shed in mumbai

[ad_1] Aarey Car Shed : राज्य सरकारने मुंबईतील आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींकडून ‘आरे वाचवा’ आंदोलनाच्या माध्यमातून या कारशेडला विरोध केला जातोय. माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील आरे येथे कारशेड उभारण्यास विरोध केला असून राज्य सरकारकडून हा निर्णय सुडाच्या भावनेतून घेण्यात आला…

Read More

मुंबई मनपा निवडणूक : “कोणी सोबत येईल की नाही याचा विचार नको, तयारी करा” शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन | sharad pawar orders ncp activist to be prepared for mumbai municipal corporation election

[ad_1] बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान,…

Read More

Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? | maharashtra weather forecast possibility heavy rain in mumbai thane in rest of maharashtra for five days

[ad_1] वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हेही…

Read More

अखेर पंचावन्न सरपंचांच्या अपात्रतेच्या नोटिसा माघारी

प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतीने लसीकरण कमी केल्या बद्दल सरपंचांना अपात्रतेच्या नोटिसा देण्याच्या सूचना गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते .सदर अपात्रतेच्या नोटिसा संदर्भाने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे पदाधिकारी व जिल्ह्यातील सरपंच प्रचंड आक्रमक झाले होते .सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस एड विकास जाधव यांच्या…

Read More

राजकिशोर मोदी यांच्या प्रवेशाने बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल – ना. अजितदादा पवार

मुंबई – बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला….

Read More