भारतीय लोकशाहीला एकाधिकारशाहीचा धोका
भारत हा एक जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश असून सध्याच्या देशातील वातावरणामुळे सामान्य माणसाच्या मनात लोकशाही व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आपल्या देशात एकाधिकारशाही सारखी परिस्तिथी निर्माण होऊ नये, याकरीता राजकीय जागृती निर्माण होणे गरजेचे आहे असा विचार व्यक्त होत आहेत. …