Headlines

भारतीय लोकशाहीला एकाधिकारशाहीचा धोका

             भारत हा एक जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश असून सध्याच्या देशातील वातावरणामुळे सामान्य माणसाच्या मनात लोकशाही व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आपल्या देशात एकाधिकारशाही सारखी परिस्तिथी निर्माण होऊ नये, याकरीता राजकीय जागृती निर्माण  होणे गरजेचे आहे असा विचार व्यक्त होत आहेत.      …

Read More

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

ए.बी.एस.न्यूज नेटवर्क – सांगोला-सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन अविरतपणे काम करणाऱ्या कडेगावच्या धडाडीच्या युवा सामाजिक कार्यकर्त्यां काजल हवलदार यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कार श्रीम फौंडेशन व सी बी एस न्युज यांच्या वतीने श्रीम फौंडेशनच्या चेअरमन राजश्री गायकवाड, सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, मुंबई महापालिका…

Read More

शिवजयंती विशेष – मला कळालेले शिवाजी महाराज ..

जाणता राजा, रयतेचा राजा इ.अनेक उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात.शिवजयंती च्या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीने त्यांच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांना “मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज” यावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातल्या निवडक  प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय… मला कळलेलं शिवाजी महाराज म्हणजे द मॅनेजमेंट गुरू. मॅनेजमेंट कशी असावी आणि…

Read More

मॅजिकल व्हॅलेंटाईन

सध्या आजूबाजूला सर्व मॅजिकल आहे असे दिसत आहे. त्याच कारण ही खास आहे. फेब्रुवारी महिना सुरू आहे. फेब्रुवारी आणि प्रेम यांचं एक नातं आहे. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस असतो. हां यावेळी व्हॅलेंटाईन डे आतपर्यंत जसे होता त्याहून भिन्न असेल. सर्व जगासमोर कोरोनाचं संकट होत व अजूनही हे संकट पूर्ण संपलेलं नाही. या संकटातून…

Read More

विद्यार्थी चळवळ काल आज आणि उद्या – एक चिंतन

  विद्यार्थी चळवळ काल आज उद्या   स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थी चळवळ    नामवंत तत्त्ववेत्ता प्लेटो याने अडीच हजार वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की राजकारणाचा गैरवापर करून गोरगरिबांचे शोषण करणारा,अन्याय अत्याचार करणारा ,गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा शासक वर्ग मला मान्य नाही तर विद्यार्थ्यांनीच शिक्षण घेऊन,चिकित्सक राहून राजकारण करावे व अशाच नवतरुणांना गल्लीपासून…

Read More

मनोरुग्णांची सेवा करणार्‍या आतिश चा सन्मान

सोलापूर/विशेष प्रतींनिधी – सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते  संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण सिरसट यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. सोलापूर शहरामध्ये बेवारस अवस्थेत असणाऱ्या मनोरुग्णांना भेटल्यावर येणाऱ्या अस्वस्थतेमधून आतिष कविता लक्ष्मण सिरसट यांनी एका मनोरुग्ण महिलेला तीच्या घरी पोहोचण्यास मदत केली.या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून बेवारस व घरातून बाहेर…

Read More

सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता विभागातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे  ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या…

Read More

चला गांधी समजुन घेवु..!

गांधीला चुकीच ठरविण्यासाठी अनेकांच्या खांद्यावर कट्टरतावाद्यांनी बंदुका ठेवल्या. ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं कधीही पटले नाही अशांनी गांधीला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर केला. सुभाषबाबू तर गांधीला राष्ट्रपिता म्हंटले त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या फाशीवरून त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. पण भगतसिंग यांना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. कारण फाशी थांबली…

Read More

कम्युनिस्ट पक्षाचा गौरवशाली इतिहास-एक चिंतन

एक जागतिक तत्वज्ञ कार्यकर्ता ,कार्ल मार्क्स याने पुढील सिद्धांत मांडला…. निसर्ग विकासातून माणूस उदयास आला.जन्माला येताना काही शरीर धर्म,मनोधर्म आणि गरजा घेऊन तो जन्मास आला. त्याला हवा जाग्यावर मिळाली .पाणी शोधावं लागल़. अन्न निर्माण करावं लागलं.वस्तू निर्मिती ही त्याची गरज झाली,वस्तू निर्मितीतून अनेक तंत्रविद्येचे अविष्कार आले. मानवजातीच्या सुरुवातीच्या काळात माणसे गटागटाने राहिली होती. तेव्हा मालमत्ता…

Read More

माणसाच्या रूपातील देवदूत : अंध जगन्नाथ भोसले यांच्या मदतीला धावले

सांगली/सुहेल सय्यद-सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये सिद्धेश्वर कॉलनीत मातीच्या छोट्याशा खोलीत राहत असलेल्या जगन्नाथचा (40) जन्मतःच एक डोळा नव्हता. वयाच्या पंधराव्या वर्षी खेळत असताना काठी लागून दुसरा डोळा पण निकामी झाला, वडिलांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. लगेच आईचे देखील आजाराने निधन झाले. दोन्ही डोळे निकामी असल्यामुळे, आई- वडील छत्र हरपले मुळे, पोटचा प्रश्न उभा राहिला,…

Read More