शमी ऐवजी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी Arshdeep Singh ला का? Rohit Sharma ने केला मोठा खुलासा
[ad_1] IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. डकवर्थ लुईसचा प्रभाव असूनही टीम इंडियाने या सामन्यात टीम इंडियाने अखेर बाजी मारली. आजच्या सामन्यातही विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याने नाबाद 64 आणि केएल राहुलच्या 50 रन्सच्या जोरावर 184 रन्स केले. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. …