शेतकऱ्यांवर नैराश्याचे ढग; यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात ५१ आत्महत्या
[ad_1] नितीन पखाले, लोकसत्ता यवतमाळ : ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ ही यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कितीही प्रयत्न होत असले तरी, शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली असून दररोज सरासरी दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शनिवारी, १० सप्टेंबरला ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ आहे. त्या…