Headlines

सरकारकडून उमेदवारांची फसवणूक! ; जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा

[ad_1] देवेश गोंडाणे, लोकसत्ता नागपूर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १३ हजार ५१४ पदांची जिल्हा परिषद भरती रद्द केल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून सरकारविरोधात प्रचंड असंतोष असतानाच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय चुका करून कशाप्रकारे अकरा लाख बेरोजगार अर्जदारांची फसवणूक केली याची काही उदाहरणे समोर आली आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने फसवणुकीचा आरोप करीत शासनाला निर्वाणीचा इशारा देत तात्काळ…

Read More